वर्दळीच्या ठिकाणी उभारलेल्या मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वर्दळीच्या ठिकाणी उभारलेल्या मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात दिलेली परवानगी रद्द करून पर्यायी सुरक्षित ठिकाण निश्चित करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर…
