Category: होम

सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार शिंदे कुटुंबीयांच्या ‘राजकारणा’मुळे पक्षावर गंडांतर

सोलापूर : एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु गेल्या २५-३० वर्षांत हा बालेकिल्ला ढासळत गेला आणि मावळत्या विधानसभेत सोलापुरात काँग्रेसकडे केवळ एकच जागा होती. आता ही एकमेव…

सांस्कृतिक खातं अजित पवारांकडेच जावं,

मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याआधीच मराठी कलाकारांची मागणी   मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले आहेत. त्याचप्रमाणे महायुतीच्या भरघोस विजयानंतर नव्या सरकारचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे. पण त्याआधीच मराठी…

काळभैरव मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

रेवदंडा : येथील हरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या श्री काळभैरव मंदिरात शनिवारी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जन्मोत्सवाचे कीर्तन व धार्मिक विधी आयोजण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक विद्युत…

कळव्यात विहिरीत तरुणाचा मृतदेह

कळवा : कळवा पूर्वेला असलेल्या शिवशक्तीनगर येथे एका विहिरीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. धर्मवीर मार्केटमागील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही…

वणव्यांवरील नियंत्रणाला जनजागृतीची गरज

जव्हार : तालुक्यात अधिकाधिक आदिवासी लोकवस्ती असून, ग्रामीण भागात ती विखुरली आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या भागात जंगल परिसर अधिक असल्याने हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या रानमेव्यापासून येथील नागरिक…

जप्त वाहनांचा होणार लिलाव

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विभागाच्या वायुवेग पथकाने कारवाईत जप्त केलेल्या ४० वाहनांचा या लिलावात समावेश आहे.…

राज्यात जातीय विभाजनाचा प्रयत्न कधीही घडला नव्हता पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

कराड : भाजपच्या नेत्यांकडून मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी), आदिवासी विरुद्ध धनगर, हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. हे राज्याच्या भविष्याकरिता धोकादायक असून, महाराष्ट्रात असे कधीही…

बॅगेतून आता चार कोट आणले आहेत- भरत गोगावले

मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती . पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना शेवटच्या क्षणी प्रतिक्षा यादीवर ठेवण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ…

पक्षाविरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्या

३६ उमेदवारांपैकी किती जिंकले? मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने बहुमत मिळवलं आहे. महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ…

मुख्यमंत्र्यांवरील व्यक्तिगत टीका कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांना भोवली?

मोरे पाहुणे म्हणून आले आणि वतनदार बनले कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एक ग्रामीण, नागरीकरण झालेलामिश्रित मतदारसंघ. हा मतदारसंघ आगरी बहुल समाजाचा असला तरी पक्षीयदृष्ट्या…