Category: होम

अरविंद केजरीवाल देशद्रोही- अजय माकन

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीम्हणून एकत्र लढलेले आप आणि काँग्रेसमध्ये दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने शा‍ब्दिक चकमक पहायला मिळत आहे. काँग्रेसनेही आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे…

ठाणे जिल्ह्याचे पाणी ‘पेटणार’ ?

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न पेटणार आहे. ठाणे जिल्ह्यातील पाणी महागणार असल्याच्या बातम्यांनी सामाजिक संघटनांसह राजकीय संघटनांनीही रस्त्यावर उतरून विरोध करण्याची तयारी दर्शविली आहे. नवी मुंबईसह जवळपास सर्वच शहरांना बारवी धरणातून…

राज्यात गारपीटसह पावसाचा अंदाज

मुंबई : येत्या २७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व…

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळले

 ४२ प्रवाशांचा मृत्यू० २५ प्रवाशांना वाचवण्यात यश   अझरबैझान : कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कझाकिस्तानच्या आपत्ती मंत्रालयाने दिलेल्या…

विकृत विशालला गुन्ह्यात पत्नीसह मित्राने दिली साथ कल्याण अल्वयीन मुलीवरील अत्याचार

कल्याण – कल्याण पूर्वेकडील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करणाऱ्या विकृत विशाल गवळीला या गुन्ह्यात त्याची पत्नी आणि मित्रानेही साथ दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक…

मुंबई पोर्ट ट्रस्टची कामगार महिला उपासमारीने मेली माणूसकीला काळीमा फासणारी घटना रमेश औताडे

मुंबई : मुंबईत माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जगभरात नावाजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील सफाई कंत्राटदार कामगारांना तीन तीन महिने पगार देत नसल्याने सफाई कामगारांची उपासमार होत होती. या कामगारामधील एक…

२५ वर्षात स्वस्त वीज, गरीबांना २० लाख घरे !

स्लग- महाराष्ट्राचा रोडमॅप ठरला स्लग- महाराष्ट्राचा रोडमॅप ठरला नागपूर : राज्य सरकारने उर्जा विभागाचा पुढील २५ वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. पुढील तीन वर्षात वीजेचे दर कमी करण्यात येतील. पंतप्रधान आवास ग्रामीण प्लस योजनेंतर्गत यंदा राज्यात गरीबांना २० लाख पक्की घरे दिली जातील. तर पुढील पाच वर्षांत सर्वांना पक्की घरे देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रेस क्लब येथे झालेल्या मीट द प्रेस कार्यक्रमात केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यासाठी राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. नागपूरकरांना अभिमान वाटेल असे काम करण्याचा प्रयत्न आहे. लोककल्याणकारी योजनांचा बोजा अर्थसंकल्पात येतो. मात्र या सर्व गोष्टींचे नियोजन सरकारने केले आहे, तीन वर्षांत उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर स्वस्त व्हावेत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी गृहनिर्माण योजनांच्या अटी शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी मान्य केली आहे. लाभार्थीने १० टक्के निधी जमा करण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांना सहज घरे मिळू शकणार आहेत. राज्य सरकार आता २० लाख गरीबांना हक्काची घरे देणार आहे. यासोबतच या घरांमध्ये सोलर रूफ टॉप बसवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे घरकुलधारकांना मोफत वीजही मिळत राहील. राज्यात सहा नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. हे प्रकल्प मोठे बदल घडवून आणतील आणि ‘जनरेशन प्रोजेक्ट’ ठरतील. विदर्भातील १० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ७ जिल्ह्यांना…

अटलजींनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही… राज ठाकरे

आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी. स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या…