आरटीईसाठी शाळांची नोंदणी सुरू
पनवेल : शिक्षण हक्क कायदा (आरटीई)अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन शाळा नोंदणी बुधवारपासून सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या वेळी अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागणार…
पनवेल : शिक्षण हक्क कायदा (आरटीई)अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन शाळा नोंदणी बुधवारपासून सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या वेळी अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागणार…
मुंबई : मागील अडीच तीन वर्षांपासून आपण सतत पाहत आहोत की, भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याचा निंदनीय प्रकार सुरू आहे.आता हा अपमान सहनशीलतेच्या पुढे गेला आहे. आता तर देशाचे गृहमंत्री…
अशोक गायकवाड नागपूर : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या,…
महिनाभरात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम हाती घेतले असून स्मारकाची दोन टप्प्यामध्ये उभारणी करण्यात येत आहे.…
कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये मालमत्ता कराचा लक्ष्यांक ७९८ कोटी आहे. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत पालिकेने २२३ कोटीची कर वसुली केली आहे. मे, ऑक्टोबरमधील लोकसभा, विधानसभा…
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन मंगळवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील मध्यवर्ति पोलीस ठाण्यात दिल्लीतून आला. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. विविध पोलीस पथके,…
समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सुर हरिभाऊ लाखे नाशिक: मंत्रिपद नाकारण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. नागपुरात सुरु असलेलं विधिमंडळाचे अधिवेशन सोडून भुजबळ सोमवारी रात्री नाशिकमध्ये…
आदिवासी मुलांसाठी `प्रोजेक्ट नवरंग’ उपक्रम शहापूर तालुक्यातील ग्रामिण भागातील हजारांहून अधिक आदिवासी मुलांना मदतीचा हाथ ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतीदुर्गम भागातील दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ मिळावा या…
ठाणे: राज्यशासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा ४.० अभियान राबविण्यात येते. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महानगरपालिकेने १ एप्रिल २०२३ ते 31 मे २०२४ या कालावधीत पर्यावरण…
केतन खेडेकर मुंबई : राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र, करार आणि आमबंधीत कागदपत्रांसाठी लागणारे १०० आणि २०० रुपयांचे स्टँम्प पेपर रद्दबातल करून त्याऐवजी ५०० रुपयांचा स्टँम्प पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दि.…