Category: होम

‘ईव्हीएम’ विरोधात सिंधुदुर्ग काँग्रेसची २० डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी मोहीम. …!

सिंधुदुर्ग :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम ‘ मशीन ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करावा या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात येत्या २०,डिसेंबर पर्यंत स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय…

मनसेला मंत्रीपद मिळणार !

बाळा नांदगावकर, राजू पाटील शर्यतीत स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या सत्ताकारणात बेरेजेचे राजकारण करण्यावर आपला भर राहील असे सुतोवाच करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीच्या सत्तेत आता मनसेही वाटेकरी होणार आहे. मंतिमंडळाच्या पहिल्या यादीत…

महामानवासाठी ‘जनसागर’ लोटला

उद्धारली कोटी कुळे, भिमा तुझ्यामुळे…   जगातील सर्व रंजल्या गांजलेल्यांना शिका संघटीत व्हा आणि न्यायासाठी लढाचा महामंत्र देणाऱ्या महामानव बाबासाहेब आंबेंडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… सोबत राज्यपाल…

मुंबईसह ठाण्यातील पाणीकपात रद्द

मुंबई : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीकपात…

भाजपाचे कालीदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

मुंबई : शनिवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या तीन दिवसीय हंगामी अधिवेशनासाठी भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजभवन येथे हंगामी अध्यक्षांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात…

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन

अहिल्यादेवी नगर : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. नाशिक येथील ९ प्लस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप असा त्यांचा प्रवास होता. १९८० ते…

ड्रॅगनशी नेपाळचा करार; भारताची डोकेदुखी

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर चीनला पोहोचले आहेत. ही भेट नेपाळला चीनच्या जवळ नेण्याचे सूचक मानली जात आहे. भारताचा विरोध आणि चीनशी मैत्री हे ओली…

महिला आमदारांची संख्या नगण्य

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. चूल आणि मूल ही महिलांची जुनी ओळख आता पुसली गेली आहे. महिला आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम…

न लगे हिंडणे मुंडणे ते काही

संतांच्या प्रबोधन परंपरेने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संविधानाच्या अनुछेद 51क- ज – मध्ये नेमके हेच मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आले आहे.…