Category: होम

उपायुक्त अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य दिनानाची पूर्व तयारी

अशोक गायकवाड     नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक २९ जुलै रोजी कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोकण भवनातील…

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला लाभ द्यावा-दादाजी भुसे

मुंबई : नाशिक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत एकही पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये, स्थानिक प्रशासनाने घरोघरी पोहाचून सर्व पात्र महिलांची नोंद करावी अशा सूचना नाशिकचे पालकमंत्री…

महाराष्ट्रात आमदारांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील तर हल्लेखोर मनसैनिकांवर कडक कारवाई करावी-आनंद परांजपे

मुंबई :महाराष्ट्रात आमदारांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील तर हल्लेखोर मनसैनिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली…

संविधान अमृत महोत्सवा निमित्त जागर यात्रा

मुंबई : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त येत्या ९ ऑगस्टपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाड मधून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेथून संविधान जागर यात्रा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती…

 आयआयटी तज्ज्ञांमार्फत पाहणी

सखल भागात साचणा-या पावसाळी पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी   नवी मुंबई : 21 जुलैला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दुपारी अतिवृष्टी आणि उधाण भरती यांचा कालावधी जुळून आल्याने शहरातील काही सखल…

पालघरकरांचे रेशन‘हाल’

वसई : सणासुदीच्या काळात ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करून नागरिकांचे तोंड गोड करणाऱ्या सरकारने मात्र सद्यस्थितीत कडूपणा आणला आहे. पालघर जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना सर्व्हर डाउनचा फटका बसला आहेत.…

वसई न्यायालयाला नवीन जागा मिळणार?

विरार : वसई न्यायालयात हजारो खटले प्रलंबित असल्याने येथे पक्षकारांसह वकील, पोलिसांची नेहमी गर्दी असते. विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याने नवीन जागा मिळावी, यासाठी वसई न्यायालय इमारत समितीच्या सदस्यांनी रविवारी…

गणपतीसाठी चाकरमान्यांसाठी २०२ विशेष ट्रेनच्या फेऱ्या

आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा अनिल ठाणेकर     ठाणे : कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाणाऱ्या ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आमदार संजय केळकर…

खराब दरवाजांमुळे ‘बारवी’ धरण भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा

अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात आता ७१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, धरण पूर्ण भरलेले नसतानाही त्याच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदी…

केवळ एक रुपयात पीक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी-अंकुश माने

ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ,…