रविवारी ठाण्यात होणार एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा
ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी येत्या रविवारी ७ जुलै रोजी समता विचार प्रसारक संस्थेचा एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रम ठाण्यात स्टेशन रोड येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात सकाळी १० वाजता…
ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी येत्या रविवारी ७ जुलै रोजी समता विचार प्रसारक संस्थेचा एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रम ठाण्यात स्टेशन रोड येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात सकाळी १० वाजता…
५९ लाखांची वीजचोरी उघड कल्याण : महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सातत्याने सुरू आहे. जून महिन्यात टिटवाळा उपविभागातील मांडा, गावेली, कोन आणि खडावली शाखा कार्यालयांतर्गत १४७…
मुंबई : मुंबईतील सर्व रस्त्यांचे येत्या दोन वर्षांत काँक्रिटीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र, प्रत्येक रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी पालिकेकडून ‘कोअर टेस्ट’ (सामर्थ्य चाचणी) केली जाणार आहे. मुंबई उपनगरात सोमवारपासून…
भिवंडी :भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धाबे थाटण्यात आले असून वनविभाग, आदिवासी जमिनी तसेच कांदळवणांच्या जमिनीवर अतिक्रमण करून हे ढाबे थाटण्यात आले आहेत. ग्रामीण भागात फोफावलेल्या या…
…अखेर नवी मुंबई महापालिकेने घेतली एमआयएमच्या तक्रारीची दखल एमआयएमचे हाजी शाहनवाज खान यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष नवी मुंबई : अद्याप पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही…
अनिल ठाणेकर ठाणे: महानगरपालिका प्रशासनाने भर पावसाळ्यात १ जुलै २०२४ पासून मलवाहिनी, चैम्बर्स आणि मलटाक्यांमधील चोकप काढण्याचे काम करणाऱ्या चार जेट्टींग गाड्या अचानक बंद केल्याने ठाणेकरांचा आरोग्याला धोका…
मुंबई : गावठाण विस्तार, शासकीय घरकूल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना…
अशोक गायकवाड मुंबई : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा…
आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांचा सवाल रमेश औताडे मुंबई : लाडकी बहिण व लाडका भाऊ घोषणा करा पण यापूर्वी अधिवेशनात केलेल्या घोषणा व आश्वासनांचे काय ? असा सवाल आझाद मैदानात…
मुंबई : राज्यात सध्या एक फिरती अन्न नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू असून त्या धर्तीवर लवकरच पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधान…