सावधान ! 30 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा
मुंबई : आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसापासून म्हणजे 1८ जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…
