Category: होम

आरटीई प्रवेशासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त, ४ जूनपर्यत मुदतवाढ –  बाळासाहेब राक्षे

ठाणे : जिल्ह्यात ११ हजार ३७७ जागासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

वृक्षारोपण मोहीमेत सक्रिय सहभागी होण्याचे नागरिकांना जाहीर आवाहन नवी मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन ‘आमची जमीन, आमचे भविष्य’ ‘आम्ही…

बोराळेपाडा भागातील विद्यार्थ्यांसाठीची यांत्रिक बोट चालू स्थितीत – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी असलेली यांत्रिक बोट सुव्यवस्थित असून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम नियमितपणे सुरू होईल.…

रस्ते डागडुजीसाठी मुदतवाढ;

७ जूनपूर्वी कामे न झाल्यास कारवाई प्रशासनाचा इशारा मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी योग्य असावेत, यासाठी आवश्यक तेथे सपाटीकरण करावे, रस्त्यांच्या सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची…

जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या टॉप-१० शहरांमध्ये ‘आपली मुंबई’!

मुंबई : भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. इथं नाक्या नाक्यावर एखादा हटके पदार्थ चाखायला मिळतो आणि त्याची थेट जगही दखल घेतं. भारतीय खाद्यसंस्कृतीची दखल वेळोवेळी जगानंही घेतलीय. आता मुंबईनं…

मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!

मुंबई : जिथं जागेच्या किमती गगनाला भिडल्यात असं प्रत्येकाच्या तोंडून ऐकतो अशा मुंबईत आता इमारतींची उंची देखील गगनाला भिडू लागली आहे. मुंबई आणि महानगर प्रदेशातील उंच इमारतींची आकडेवारीच याची प्रचिती…

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

कासा : गेल्या काही दिवसांपासून कासा, चारोटी परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने परिसरात ऑनलाईन सेवा-सुविधा केंद्राचे…

गंगाधर जामनिक यांनी शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य केले – उपसंचालक डॉ.गणेश मुळे*

अशोक गायकवाड पालघर : शासकीय सेवा काळात गंगाधर जामनिक यांनी शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य करून शासकीय कामकाजाबरोबरच सामाजिक भान ठेवून समाज उपयोगी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असे प्रतिपादन…

फुटका मणी

विशेष चंद्रशेखर जोशी राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी खालच्या पातळीवरून एकमेकांना लक्ष्य करावे हे देशातील राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे दाखवणारे आहे. काँग्रेसचे मणीशंकर अय्यर असोत वा दिग्विजयसिंह, भाजपातील गिरीराजसिंह आणि शिवसेनेचे…