भिवंडीतील अवैध धाब्यांवर महसूल विभागाची कारवाई
भिवंडी :भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धाबे थाटण्यात आले असून वनविभाग, आदिवासी जमिनी तसेच कांदळवणांच्या जमिनीवर अतिक्रमण करून हे ढाबे थाटण्यात आले आहेत. ग्रामीण भागात फोफावलेल्या या…
भिवंडी :भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धाबे थाटण्यात आले असून वनविभाग, आदिवासी जमिनी तसेच कांदळवणांच्या जमिनीवर अतिक्रमण करून हे ढाबे थाटण्यात आले आहेत. ग्रामीण भागात फोफावलेल्या या…
…अखेर नवी मुंबई महापालिकेने घेतली एमआयएमच्या तक्रारीची दखल एमआयएमचे हाजी शाहनवाज खान यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष नवी मुंबई : अद्याप पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही…
अनिल ठाणेकर ठाणे: महानगरपालिका प्रशासनाने भर पावसाळ्यात १ जुलै २०२४ पासून मलवाहिनी, चैम्बर्स आणि मलटाक्यांमधील चोकप काढण्याचे काम करणाऱ्या चार जेट्टींग गाड्या अचानक बंद केल्याने ठाणेकरांचा आरोग्याला धोका…
मुंबई : गावठाण विस्तार, शासकीय घरकूल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना…
अशोक गायकवाड मुंबई : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा…
आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांचा सवाल रमेश औताडे मुंबई : लाडकी बहिण व लाडका भाऊ घोषणा करा पण यापूर्वी अधिवेशनात केलेल्या घोषणा व आश्वासनांचे काय ? असा सवाल आझाद मैदानात…
मुंबई : राज्यात सध्या एक फिरती अन्न नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू असून त्या धर्तीवर लवकरच पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधान…
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली विद्यार्थ्यांना माेफत शालेय प्रवेशासह गणवेश,शैक्षणिक साहित्य मोफत मिळावे या मागण्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे, यांच्यासह त्रस्त पालकांनी व महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी…
मीरारोड : मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस शिपाई भरती मध्ये मैदानी चाचणीत ६ हजार ४१२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै रोजी घेतली जाणार…
बेकायदा फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालाकडून सरकार, महापालिकेची कानउघाडणी मुंबई : बेकायदा फेरीवाल्यांची समस्या सोडविण्यासाठी सर्वसामान्यांना अनिश्चित काळासाठी वाट पाहण्यास आणि ही असह्य परिस्थिती सहन करण्यास भाग पाडले जाऊ शकत…