प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे – मधू मंगेश कर्णिक
रमेश औताडे मुंबई : सर्वांनी न चुकता मतदान करा असे आवाहन करत, प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जेष्ठ पत्रकार मधुकर…
रमेश औताडे मुंबई : सर्वांनी न चुकता मतदान करा असे आवाहन करत, प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जेष्ठ पत्रकार मधुकर…
पत्रकार प्रकाश जाधव यांच्या संघर्षाला यश राजीव चंदने मुरबाड : मधील सार्वजनिक बांधकाम विभाग 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 में रोजी आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करत नसल्याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित…
रमेश औताडे मुंबई : आपली भौतिक कार्ये आणि मनःशांती याची सांगड जगाला विविध संभाव्य संकटापासून वाचवण्यासाठी कामी येणार आहे. त्यामुळे मानवाने विचारपूर्वक वागत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. असे विचार सद्गुरू…
संतोष पडवळ ठाणे, : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकाला एक अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. दिवा स्थानकातून दररोज अडीच लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मागील दहा वर्षात दिवा स्थानकाचा…
पैलू प्रा. अशोक ढगे दर वर्षी कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या प्रश्नांचा उहापोह होत असला तरी त्यांची स्थिती सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. उलटपक्षी, वाढती बेरोजगारी ही अनेकांपुढील मोठी समस्या आहे.…
दिन विशेष भागा वरखडे एकीकडे लोकसभा निवडणुकींची धामधूम तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना साजरा होत असणारा यंदाचा महाराष्ट्र दिन खास म्हणायला हवा. अलिकडे राज्याने बर्याच अप्रिय घटना…
आधी सूरत आणि आता इंदौर. काँग्रेस पक्षापुढचे प्रश्नचिन्ह अधिक ठळक करणाऱ्या दोन घटना गेल्या सात आठ दिवसाच्या अंतराने घडल्या आहेत. राहुल गांधींनी २०१९ च्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपद सोडून…
स्वाती घोसाळकर मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच…
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसईकडे निघाली…