Category: महाराष्ट्र

Maharashtra News

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसफूस

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिला वर्धापन साजरा करणाऱ्या शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस एन कार्यक्रमात पहावयास मिळाली. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा नुकतेच अहमदनगरमध्ये पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांकडून एकमेकांवर खोचक टीका…

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना : अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय. त्यांच्या उपोषणचा आज ५ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला…

महायुतीचा पुन्हा मविआशी मुकाबला

विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरले; मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार आज फायनल झाले. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिमदिवशी मुंबई शिक्षक मतदार संघ वगळता उर्वरीत तीन जागांवर भाजपाप्रणित…

अस्तान येथे दरड कोसळली

खेड : दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाडी येथे भूस्खलनामुळे दरड कोसळून रस्तावर आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. तब्बल १२ तासांनी रस्त्यावरील माती हटवून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. १८ गाव…

‘आषाढी वारी’साठी यंदा ५००० बसेस सोडणार

मुंबई : विधानसभा निवडणूकीपुर्वी आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव होणार असून भाविकांना कोणताही तास होऊ नये यासाठी सरकारने आतापासूनच कंबर कसली आहे. पंढरीच्या वाराची तयारीही प्रशासनाकडून सुरू झली आहे. आषाढी  यात्रेनिमित्त…

मोदींच्या मंत्रिमंडळातील घराणेशाहीची राहुल गांधीकडूंन पोलखोल

नवी दिल्ली: लोकसभेच्या निकालाआधी एक्झिट पोल व्दारे अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी केल्याचा घणाघाती आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता मोदींवर टिकेची तोफ डागली आहे. काँग्रेसवर…

सरसंघचालकांनी मणिपूर दंगलीवरून भाजपाची केली कानउघडणी

नागपुर : मणिपूर दंगलीवरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाची कानउघडणी केली आहे. ईशान्येकडील मणिपूर हे राज्य गेल्या एक वर्षापासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. मणीपूर जळत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे जाऊन…

लालबागच्या राजाचे पाद्यपूजन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले ९१ वे वर्ष साजरे करीत आहे. लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवारी सकाळी ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे…

लोकसभेचा निकाल महायुतीचा  ‘निकाल’ लावणारा !

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूक संपून देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण लोकसभेच्या या निकालानंतर महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणीत महायुतीचा पुरता निकाल लागल्याचे चित्र आहे. लोकसभेतील निकालानुसार विधानसभा क्षेत्रातील मतांची…

खातेवाटप जाहीर

अमित शाह पुन्हा गृहमंत्री, गडकरींकडे रस्ते  विकास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाहयांच्याकडे पुन्हा एकदागृहमंत्रीपद  सोपवण्यात आले आहे. नितीन गडकरींकडे रस्ते  विकास कायम ठेवण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचीजबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनीरविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला  कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीहोती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथघेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडेसर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यातआलं. त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणिपरिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एसजयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणिअश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे. बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वेमंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हेखातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणारअसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? अमित शाह- गृहमंत्रालय राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय एस जयशंकर – परराष्ट्र नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय…