Category: मुंबई

Mumbai news

७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना शासनाकडून मोफत वीज

मुंबई, दि. २९ : शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ शासनाने लागू केली आहे. आता ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. जागतिक हवामान…

पर्यटन विभागाचे आता एकच बोधचिन्ह व घोषवाक्य-गिरीश महाजन

मुंबई : पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्था पर्यटन विभागाच्या अधिनस्त असल्या तरी त्यांचे बोधचिन्ह, घोषवाक्य यामध्ये तफावत होती, ती आता दूर करण्यात आली आहे.…

13 ऑगस्टला कोकण विभागीय पेन्शन अदालत

नवी मुंबई : कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. या महिन्यातील विभागीय पेन्शन अदालत 13 ऑगस्टला सकाळी 11.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन…

अर्नाळा नजीकच्या अनधिकृत रिसॉरेट्सवर महानगरपालिकेचा हातोडा

मुख्यमंत्री यांच्या निर्देशांची महानगरपालिकेकडून तातडीने अंमलबजावणी     मुंबई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉरेट्सवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्टस जमीनदोस्त करण्याचे निर्देश…

महापालिका अधिकारी शैला लोखंडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभाग कार्यालय येथील प्रशासकीय अधिकारी शैला मधुकर लोखंडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा बुधवार 31 जुलै संध्याकाळी सहा वाजता, सावतामाळी भुवन हॉल, भायखळा स्टेशन पूर्व समोर, मुंबई…

 शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून बंद

मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता     मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला शीव उड्डाणपूल गुरुवार, १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला जाणार आहे. हा उड्डाणपूल…

झोपु योजना संलग्न करण्याच्या निर्णयाचे प्राधिकरणाकडून समर्थन!

अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली!     मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहेत. या योजना संलग्न करताना चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन…

अवघे अश्रू एक झाहले…

सदीप चव्हाण मिशन ऑलिम्पिक आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या शुटींग रेंजवर आणि दिडशे कोटी भारतीयांना असाच आजचा एतिहासिक क्षण अनुभवला. पॅरिसची परी…

आता गणपतीसाठी बोरवलीतून रेल्वेने कोकण गाठता येणार !

मुंबई– चाकरमन्यांसाठी खुशखबर आहे. आता गणपतीसाठी बोरवलीतून थेट रेल्वेने कोकण गाठता येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे १५९०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.येत्या आठ महिन्यात त्याचा फायदा राज्याला व…

लवकरच ठरवणार – जरांगे

जालना – येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लढायचं की पाडायचं याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज स्पष्ट केले.जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत…