७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना शासनाकडून मोफत वीज
मुंबई, दि. २९ : शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ शासनाने लागू केली आहे. आता ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. जागतिक हवामान…
