Category: मुंबई

Mumbai news

भगवान गौतम बुद्ध जयंती  मलबार हिल सिमलानगर येथे मोठ्या उत्साहात साजरी

मुंबई : तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती २५६८वी नांलदा बौध्द सेवा संघ रजि.यांच्या वतीने सिमलानगर मलबार हिल येथे नांलदा बौध्द सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बौद्धाचार्य समाजभूषण-सो ना कांबळे गुरूजी यांच्या…

रंगीबेरंगी फुलांनी बहरणार महामार्गावरील दुभाजक मनपाचा उपक्रम

मुंबई : महापालिकेच्या उद्यान विभागाने अलीकडेच शहरातील अनेक उद्यानांचा कायापालट केला आहे. रस्त्यालगतच्या झाडांच्या खोडाभोवतीही रोपटी लावून झाडांच्या खोडाचा भाग अधिक आकर्षक केला जात आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता…

एमएसआरटीसी अ‍ॅपला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाडीतून ऑनलाइन तिकीट आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत यंदाच्या हंगामात तीन लाखांनी वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात ऑनलाइन आरक्षणातील प्रवासीसंख्या १२…

अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट ?

भाजपा आमदार दरेकरांचा आरोप मुंबई : मुलगा अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट गजानन किर्तीकरांचा होता असा मोठा दावा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी…

घाटकोपर दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी

मुंबई : घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त करण्यात…

कोकण रेल्वेतील फुकट्यांकडून नऊ लाखांचा दंड वसूल

मुंबई : कोकण रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून सरासरी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची…

कोकणाला मुसळधार पावसाने झोडपले

अंबा बागायतदारांना फटका, लाखोंचं नुकसान मुंबई : कोकणाला मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. कोकणात मान्सून पूर्व पावसाने जोर धरलाय. तर उर्वरित राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा अंबा बागायतदार…

रिझर्व्ह बँकेचा केंद्राला आजवरचा सर्वाधिक २.११ लाख कोटींचा लाभांश

मुंबईः रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी आजवरचा सर्वाधिक २.११ लाख कोटी रुपयांचा सर्वोच्च लाभांश दिला आहे. लाभांशापोटी मिळणारी ही मोठी रक्कम केंद्रासाठी दिलासादायी ठरणार असून, त्यातून वित्तीय तूटीवर नियंत्रण मिळविण्यास…

राज्यातील निवडणुका संपल्या दुष्काळाकडे लक्ष द्या – पटोले

मुंबई  :  राज्य दुष्काळाने होरपळत आहे.बहुतांश भागात भीषण टंचाई आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका संपल्या आहेत आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. असा सल्ला देत धरणातील पाणीसाठा जेमतेम…

एसटीच्या नव्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा प्रतिसाद

पाच महिन्यात १२.९२ लाख तिकीटांची विक्री मुंबई : प्रवाशांना कोणत्याही ठिकाणी बसून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचे तिकीट काढता यावे यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. तसेच मोबाइलवरील ॲपच्या…