सरसंघचालक भागवत आणि योगींच्या बंद दाराआड चर्चेमुळे टेन्शन वाढले
नवी दिल्ली : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा बंद दाराआड चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कला उधाण आले आहे. भागवत आणि योगी यांच्या या भेटीमुळे राजकीय टेन्शन मात्र…
