Category: पालघर

palghar news

उल्हासनगर महापालिकेने काढली महिला रागिनींची बाईक रॅली

उल्हासनगर : राज्यभर तिरंगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असुन उल्हासनगर महापालिकेने हर घर तिरंगा उत्सवा निमित्ताने दररोज कार्यक्रमाची उधळन सुरु केली आहे. आज महापालिकेच्या वतीने महिला कर्मचारी, शिक्षिका आणि…

 जागतिक आदिवासी दिनी विधी सेवेचे कायदेविषयक जनजागृती शिबीर

मुरबाड न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन राजीव चंदने     मुरबाड : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुका विधी सेवा समिती तर्फे तालुक्यातील खुटल (बा.) येथील शासकीय आश्रमशाळेत कायदेविषयक…

उल्हासनगर मध्ये आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेट गॅंग चा पर्दाफाश ७५ किलो गंजासह सहा जण अटकेत

उल्हासनगर : मुंबई येथील नार्कोटेक्स ब्युरोने आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेट चा पर्दाफाश केला असुन यांच्या कडुन ७५ किलो गांजासह ४८०० कोडीन सिरीप च्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी सहा जणाना…

पत्रकार पित्याच्या संघर्षाच सोनं रशियातुन एम.बी.बी.एस होऊन प्रियंका बोरगे भारतात परतली

राजीव चंदने     मुरबाड : ठाणे जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे अनुभवी पत्रकारितेतून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविणारे अभ्यासू पत्रकार संजय रमाकांत बोरगे यांच्या आजवरच्या संघर्षाला यश आले असून त्यांची मुलगी…

मुरबाड मधे जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा

राजीव चंदने     मुरबाड : तालुक्यात आज जागतिक आदिवासी दिन, आदिवासी बांधवानी समाजाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दहा हजारांहून अधिक आदिवासी एकत्र येऊन आपल्या पारंपरिक संस्कृतीचे प्रदर्शन केले. अनेक…

थेट कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भजन कीर्तन आंदोलन

राजीव चंदने   मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना कृतिम खताचे पुरवठा होत नसल्याने तात्काळ खतांची उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

‘प्रत्येक सणातून राजकीय वातावरण निर्मिती करा’

मंत्री रवीद्र चव्हाण यांचा कार्यकर्त्यांना सल्ला   उल्हासनगर : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत असलेल्या प्रत्येक सणामध्ये राजकीय वातावरण निर्मिती करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. विधानसभा कार्यकारिणी विस्तारित बैठकीत चव्हाण बोलत होते. विधानसभा निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे भाजप जोमाने कामाला लागला आहे. मोदी सरकारने मागील दहा वर्षांत २५ करोड भारतीयांना गरिबीतून बाहेर काढल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, २०१९ मध्ये आपल्याबरोबर गद्दारी झाली; मात्र आता तसे होणार नाही. त्यामुळे पुढची पाच वर्षे विधानसभेत आपली सत्ता राहणार, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँगेस सरकार भ्रष्टाचारी सरकार होते. त्यामुळे ते पुन्हा निवडून आल्यावर योजना बंद करेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी कलानी कुटुंबावर टीका करत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढा वाचला. तसेच, ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी यांनीही कलानी कुटुंबाचा समाचार घेतला. आमदार कुमार आयलानी यांनी कलानी कुटुंबाकडून कोणीही उमेदवार असला तरी विजय मात्र भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीला मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनु पूरस्वानी, संजय गुप्ता, प्रशांत पाटील, नरेंद्र राजानी, मीना आयलानी आदी उपस्थित होते.

साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या चौघांपैकी तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार!

डोंबिवली : घरकाम करणा-या नोकराने आपल्या तीन साथदारांसह घरफोडी करून साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २६ जुलैच्या मध्यरात्री घडली होती. या गुन्हयातील तीघांना अटक करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले…

 केंद्रशासित प्रदेशातील मद्य साठ्याची महाराष्ट्रात विक्री

१४ लाख रुपयांचा ऐवज जप्त योगेश चांदेकर     पालघरःराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर व डहाणू येथील भरारी पथकांनी मोखाडा तालुक्यातील नीळमाती येथे कारवाई करून विदेशी मद्य, बियरचा साठा व…

कल्याण नगर मार्गावरील शहाड पूलाला भगदाड;

कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद, प्रवाशांच्या त्रासात भर     उल्हासनगरः कल्याण शहराला कल्याण तालुक्यासह, मुरबाड, अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलाला कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर…