Category: रायगड

raigad news and updates

उन्हाळ्यात ‘हर घर जल’ की पुन्हा पायपीट ?

विक्रमगड : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने २०१९ मध्ये जलजीवन मिशनअंतर्गत हर ‘घर नल, हर घर जल’ योजना सुरू केली योजना आहे. ग्रामीण कुटुंबाला दरडोई दररोज ५५ लिटर नळाचे पाणी नियमितपणे…

‘नमो चषक’ भव्य दिव्य स्वरूपात होणार – रामशेठ ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल :मागिल वर्षी नमो चषक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याच अनुषंगाने यंदा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होईल, असा विश्वास माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी…

तळोजा तुरुंगाधिकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

 लाच घेताना झाली होती अटक अशोक गायकवाड पनवेल : तळोजा तुरुंगाधिकाऱ्यांना लाच घेताना झाली होती अटक. याप्रकरणी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. जयराज वडणे यांनी तुरुंगाधिकारी निवृत्ती कन्नेवाड यांचा…

सरपंच अभिजीत देसक यांच्यावरील कारवाईवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब

जिल्हाधिकारी व अतिरीक्त विभागीय आयुक्तांची अपात्रतेची कारवाई कायम योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालूक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत देसक यांच्यावर करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाईवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला असून देसक यांची…

मुलांच्या बौध्दिक विकासाबरोबरच, शारीरिक व मानसिक विकासासाठीही बालमहोत्सव – न्या. एस एस गोसावी

अशोक गायकवाड रत्नागिरी : मुलांचा केवळ बौध्दिक विकास करुन चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव बाल महोत्सवाच्या माध्यमातून शासनामार्फत दरवर्षी केला…

प्रलंबित अर्ज मार्गी लावा- जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले अर्ज तसेच अद्याप प्रलंबित असणारे अर्ज संबंधित विभागाने तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात…

वर्तमानपत्रे ही एक फार मोठी शक्ती आहे तिचा उपयोग समाज बदलण्यासाठी होऊ शकतो

बाबासाहेब जंजाळ यांचे मत   सोयगाव : वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्यासाठी वर्तमानपत्रे महत्त्वाची भूमिका पार पाडतात, समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल व्यक्तीला सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रे ही एक फार मोठी शक्ती आहे तिचा उपयोग समाज बदलण्यासाठी होऊ शकतो असे ठामपणे बाबासाहेब जंजाळ पाटील पत्रकार दिनी म्हणाले. सोयगाव तालुक्यातील वडगाव – घोरकुंड ग्राम पंचायत दालनात सोमवारी पत्रकार दिनानिमित्त सन्मान पत्रकाराचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला प्रमुख  ग्रा. पं. अधिकारी कल्पना कचरे, सरपंच नंदाताई संतोष पवार, जनार्दन पंडीत आघाडे सदस्य , बाळासाहेब जंजाळ पाटील,भागवत पाटील, गणेश देविदास गुंजाळ संगणक परिचालक, समाधान वसंत मासरे , संदिप प्रकाश साबळे ,भागवत पाटील विश्राम पाटील, विकास बाबू अमेश‌ आदीच्या उपस्थितीत विजय पगारे मराठवाडा विभागिय अध्यक्ष,पत्रकार जनसेवा संघ संचलीत,महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघ यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन येथोचित्त सत्कार करण्यात आला,पुढे संबोधित करतांना जंजाळ पाटील म्हणाले की, बाळ शास्त्री जांभेकर त्यांचा यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यासाठीच जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना आपणास काही क्षणात समजतात त्यात नवीन शोध,राजकारण, अर्थकारण सभा संमेलने,कला, क्रीडा,शिक्षण, निवडणुका,चित्रपट प्रदर्शित होणे, खून फसवणूक,दरोडे, किंवा समाजातील स्थित्यंतरे याबाबतची माहिती असो,आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम पत्रकार बंधु करतात,समाजासाठी सातत्यपूर्ण झगडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो, पत्रकार हे देशाचे खरे भक्त असतात याची जाणीव समाजाला करून देण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार – न्या. डॉ. अनिता नेवसे

अशोक गायकवाड रत्नागिरी :भारतीय संविधानाच्या आर्टिकल १९ नुसार भारतीय नागरिकांना विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक मार्गदर्शक न्याय निर्णयांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार हा नागरिकांचा भाषण…

निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात प्रचालन कार्यशाळा उपयुक्त-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : राज्याच्या निर्यात क्षेत्रात जिल्ह्याचा वाटा ९.३ टक्के आहे ते प्रश्न वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यात निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढिच्या…

२७ गावांसाठी ३५७ कोटींची पाणीपुरवठा योजना;

१०५ दलघमी साठवण क्षमता होणार निर्माण   कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांसाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांसह नव्याने समाविष्ट…