Author: bittambatami.com

विदर्भातील पाचही जागांवर ‘इंडिया’चा  विजय पक्का-पटोले

नागपूर-   मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भंडाऱ्यात पत्रकारांशी…

कापूरबावडी उड्डाणपूलाच्या  दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाहतुक दुरूस्ती कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला. कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतुक कोंडीमुळे वाहन…

धारावी पुनर्विकास  प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत असून गेल्या महिन्याभरात धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण केले. येथील बांधकामांची संख्या एक…

बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर

पनवेल : रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायी चालणाऱ्या प्रवाशांची वाट तीन आसनी रिक्षाचालकांनी अडवली आहे. सध्या तीन आसनी रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षाचालकांनी पादचाऱ्यांची वाट…

ठाण्यात बत्तीगुल; पारा 42 पार

मुंबईत  दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे : ठाणेकरांसाठी आजचा बुधवार कमालीचा वैतागाचा ठरला. ऊन्हाचा पारा 42 पार झाल्याने अंगाची काहीली होत असतानाच एन दुपारी बत्तीगुल झाल्याने ठाणेककरांचे अक्षरशा हाल…

आघाड्या ही काळाची गरज – फडणवीस

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय अपरिहार्यतेमुळे आगामी काळात राजकीय आघाड्या ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले  महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आणि भाजपासह महायुतीत जोडले जाणारे पक्ष, यासंदर्भात…

ठाण्यासाठी नाईकांना विरोध, उदय निरगुडकरही शर्यतीत

ठाणे : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम असल्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून नवी मुंबईतील भाजप नेते संजीव नाईक…

सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? 

अजित पवार गटाच्या आमदाराचे भाकीत मावळ, पुणे : लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. असं वक्तव्य करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे…

काँग्रेसनं सांगलीतील बंडखोरावर  कारवाई करावी-संजय राऊत

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसनं सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी काँग्रेसकडे…

पत्रास कारण की….

प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना पत्र अकोला : खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून केले…