Author: bittambatami.com

अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे – आनंद परांजपे

ठाणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहतो. चांगली टीम तयार करा, दिवा परिसरात पक्ष बांधणी करा’, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे…

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

मुंबई : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई…

|| नव्या दमाचे नवसंवत्सर ||

खेद कितीही दाटून आला, आजपासुनी सुटेल साथ | नव्या दमाचे नवसंवत्सर, सोबत करेल धरुनी हाथ || संगत असतानाही माझी, भलेबुरे जे घडले ते ते | कुणा लाभले सोबतीचे बळ, कुणी…

गुढी पाडवा हिंदू नववर्ष आणि शुभसंकल्प दिवस

विशेष राजेंद्र साळसकर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा या सणाला आपल्या हिंदू धर्मात अनण्यसाधारण असे महत्व आहे۔चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे म्हटले जाते۔हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा…

समतेची गुढी उभारु या

गुढीपाडवा विशेष डॉ. सदानंद मोरे गुढ्या उभारणे हा आनंदोत्सव साजरा करण्याचा एक मार्ग आहे. आपल्याकडे बरेच सण साजरे होतात. प्रत्येक सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. गुढ्या उभारणे हे चैत्र…

एकनाथ खडसे यांचे पुनरागमन…

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे आता भारतीय जनता पक्षात परत येणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्या वृत्तावर…

“नरेंद्र मोदी जिंकले तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत”

अर्थमंत्री सीतारमण यांच्या पतीची टीका नवी दिल्ली : देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत”, अशी खरमरीत टीका  अर्थमंत्री सीतारमण यांच्या पती परकला…

अमोल किर्तीकर यांची  आठ तास ईडी चौकशी

खिचडी घोटाळा प्रकरण मुंबई – कोरोना काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वितरणात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांची आज ईडीने आठ कसून चौकशी केली.…

उद्धव ठाकरेंनी शब्द  फिरवला : राजू शेट्टी

मुंबई : शिवसेना उमेदवारी देणार असे सांगत सहा महिने चर्चा करत राहिली. मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असाल तर उमेदवारी देवू असा प्रस्ताव त्यांच्याकडून आला. त्यास होकार दिला असता तर…