भारतात बेरोजगार तरुणांची संख्या दुप्पट
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने ‘इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट’च्या सहकार्याने देशातील तरुणांमधील रोजगाराच्या स्थितीबाबत एक आकडेवारी जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत. या अहवालात सांगण्यात आले…
वांगी बोळ हसतो आहे!
विशेष धनंजय कुरणे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार अगदी शिगेला पोहोचला होता. भाजपचे नेते श्री नितीन गडकरी एका दौऱ्यादरम्यान काही वेळासाठी कोल्हापूर विमानतळावर थांबणार होते. ‘दिल्लीतलं…
‘जीआय’ मानांकनाचे पाऊल पडते पुढे
लक्षवेधी मधुरा कुलकर्णी एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात असेल आणि विशिष्ट ओळख असेल तर भौगोलिक मानांकन दिले जाते. त्यामुळे या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होऊन उत्पादकांना फायदा होतो. महाराष्ट्रातील बदलापूरची…
प्रचाराचे बदलते स्वरूप !
जेंव्हा जेंव्हा देशात लोकसभेच्या वा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होतात तेंव्हा तेंव्हा तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन अर्थात टी एन शेषन यांची आठवण झाल्या शिवाय राहात नाही. देशाचे दहावे निवडणूक आयुक्त…
कर्मचाऱ्यांनी निवडणूक मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अभ्यास करावा – एम. देवेंदर सिंह
अशोक गायकवाड रत्नागिरी : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये, या सुचनांचा…
अखेर विजयाची गुढी उभारली
स्वाती घोसाळकर गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी अखेर मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सने या मौसमतला आपला पहिला विजय नोंदवला. याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्यानेही सुटकेचा निश्वास सोडला.…
ठाण्याच्या डॉ. अनुप देवांना ‘आभामंडळा’चे पेटंट
ठाणे : ठाण्याचे दंतवैद्य डॉ. अनुप देव यांना ‘आभामंडळा’चे पेटंट मिळाले आहे. भारत सरकारच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत नुकतेच मंजूर झाले आहे. अशा प्रकारचे जागतिक स्तरावरील हे एकमात्र पेटंट आहे. गेली…
‘चितपण माझी आणि पटपण माझीच’ म्हणणाऱ्यांना जनता धडा शिकवणार – करुणा धनंजय मुंडे
मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेसमोर विरोधीपक्ष राहीलेला नाही. राज ठाकरे सारखे नेतासुद्धा दिल्लीवारी करून आले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन पक्षांनी आपलेच ” मोहरे”…
धारावीच्या गोरगरीब जनतेसाठी तीव्र आंदोलन करणार- राजू दळवी
रमेश औताडे मुंबई : धारावीतील गोरगरीब जनतेला बेघर करून त्या ठिकाणी विकास होत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू. असा इशारा इंसानियत पार्टी चे सचिव राजू दळवी यांनी मुंबई मराठी…
