Author: bittambatami.com

गल्लीबोळातूनही आता व्हिडीयो कॉल लागणार !

 ‘इस्रो’कडून आजवरचा सर्वाधिक वजनदार अमेरिकन ‘बाहुबली’ रॉकेटचे प्रक्षेपण ! मोबाईल रेंजचा प्रश्न कायमचा निकाली निघणार नवी दिल्ली : पृथ्वीच्या कोणत्याही गल्लीबोळातून आता व्हिडीयो कॉल लागणार आहेत. मोबाईल रेंजचा प्रश्न आता…

फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत- फडणवीस

मुंबई : आमचे हिंदुत्व अस्सल आहे,  फक्त निवडणुका आल्यावर किंवा मतांच्या राजकारणासाठी भगवी शाल पांघरून फिरणारे आम्ही नाही, मराठी माणूस यांच्यासोबत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या सेनेसोबत युती करणाऱ्या राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.…

नितेश राणे, दरेकर, लाडविरुद्ध आजामीनपत्र वॉरंट जारी….!

 कुडाळ न्यायालयाचा दणका राजन चव्हाण सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ जून २०२१ रोजी झालेल्या ‘ओबीसी ‘आंदोलन प्रकरणात कुडाळ न्यायालयाने बुधवारी कठोर भूमिका घेत राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

महाराष्ट्राच्या भल्यासाठी ‘शिवराज’युती; ठाकरेंच्या युतीसाठी ‘मनसे’ आणाभाका !

महाराष्ट्राच्या भल्यासाठी ‘शिवराज’युती; ठाकरेंच्या युतीसाठी ‘मनसे’ आणाभाका ! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीची घोषणा दोन्ही ठाकरेंच्या कुटुंबियांची उपस्थिती मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार  उद्धव ठाकरेंच्या साक्षीने राज ठाकरेंची ‘मनसे’ गर्जना मुंबई…

स्वामी विवेकानंद विद्यालयाचा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

नाशिक : स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात २४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.…

ईव्हीएम मशिन गोंधळ; सात कर्मचारी निलंबित

भंडारा :  नगरपालिका निवडणुकांवेळी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे, बेजबाबदारपणामुळे भंडारा  नगरपालिका मतदान केंद्र संदर्भात ७ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. तसेच, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील एका…

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात विहींपची मुंबईसह देशभरात निदर्शने

रमेश औताडे मुंबई : बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारांविरोधात विश्व हिंदू परिषदेने मुंबईसह भारतभर आज तीव्र निदर्शने केली. देशातील विविध शहरांमध्ये, विशेषतः मुंबईसारख्या महानगरांमध्ये, बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हत्याकांड, धार्मिक अत्याचार आणि इतर मानवाधिकार उल्लंघनांविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले.…

हिंदीतील संवेदनशील कवी विनोद कुमार शुक्लांचे निधन

रायपूर : प्रेम, माणुसकी, नातेसंबंध आणि मानवी जीवनातील सूक्ष्म आनंद यांचा शोध घेणाऱ्या शब्दांचा कवी हरपला आहे. हिंदी साहित्यविश्वातील सुप्रसिद्ध कवी व लेखक विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय साहित्यविश्वावर मोठी…

वाल्मिक कराड गँगवर कोर्टात आरोप निश्चित

बीड: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड येथील मकोका न्यायालयात वाल्मिक कराड गँगवर सरपंज संतोष देशमुखांच्या खुनाचे आरोप निश्चित झाले. यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने पहिल्यांदाच…