कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट
अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना सोमवारी सकाळी पालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त…
अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना सोमवारी सकाळी पालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त…
अनिल ठाणेकर ठाणे : गेल्या पंधरवडय़ात ठामपाने ७६ कोटी थकीत बीलासह चालू वर्षांतील १४६ कोटी पाणी बिलासाठी सुमारे ३५०० नोटीस दिल्याचे वृत्त वाचण्यात आले. ठामपाने महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यांतर्गत पाणी विभागाचे…
अनिल ठाणेकर नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विकसित भारत २०४७ या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या…
ठाणे : फिट राहा हिट राहा म्हणत रविवारी पोलीस रेझिंग डे निमित्त सायकल राईड संपन्न झाली. या सायकल राईड मध्ये साडेचारशे हून अधिक सायकल प्रेमी सहभागी झाले होते. चार वर्षांच्या…
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. मात्र ही यादी तयार करण्याआधी इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वच जुन्या इमारतींचे…
कल्याण : कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व महिला वकिलांच्या नेतृत्वाखालीकल्याण पूर्वेतील तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा…
कल्याण : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १३७३ जणांनी रक्तदान केले. महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले आहे. दक्षिण ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व येथे…
कल्याण : कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व महिला वकिलांच्या नेतृत्वाखालीकल्याण पूर्वेतील तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा…
अनिल ठाणेकर नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. मात्र महाराष्ट्रातील काही महत्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकासकामांमध्ये अद्याप समावेश झालेला नाही. महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक…
अंबरनाथच्या महामार्गावरील खांब; महावितरणकडून सातत्याने पाठपुरावा कल्याण: अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर महामार्गावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आहे. महामार्गाचे रुंदीकरण करतांना…