महायुतीचा ‘महा’विजय
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात इतका प्रचंड विक्रम विजय महायुतीने मिळविला आणि अवघा आसमंत गुलालाने असा रंगून गेला
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात इतका प्रचंड विक्रम विजय महायुतीने मिळविला आणि अवघा आसमंत गुलालाने असा रंगून गेला
मुंबई : महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु केली आहे. अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव ठरलेले नसले…
मुंबई : झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस युतीने ६० जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी येथे ४२ जागांची आवश्यकता आहे. तर, भाजपाच्या नेतृत्वाखालील…
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. १२८ जागा लढविणाऱ्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांचा स्ट्राईक रेट शुन्य राहीला. राज…
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभवानंतर हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मत पत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल…
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभवानंतर हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मत पत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल…
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेतील विजय हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचे, विशेषतः तरुण वर्गाचे आणि महिलांचे, या ऐतिहासिक विजयासाठी आभार मानले आहेत. एवढेच नाही, तर मी ग्वाही देतो की, महाराष्ट्राच्या…
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी निकाल लागलेला आहे. कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तरीदेखील जे जिकंले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी मविआच्या उमेदवारांना मतदान…
मुंबई : विधानसभेच्या या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना आपण महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होत असल्याचे म्हटलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लाडक्या बहिणींचेही आभार मानले. तसेच आम्ही आधुनिक अभिमन्यू असून चक्रव्यूह भेदल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “लोकसभेच्या निवडणुकीत जो…