Author: bittambatami.com

आम्हीच खरी शिवसेना- शिंदे

मुंबई : महाराष्ट्राच्या जनेतेन माझे ५६ आमदार विधानसभेत पाठवून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आमचीच असल्याचे दाखवून दिले. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. “जनतेने आज दाखवून दिलं. असली नकलीमध्ये…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाखांच्या फरकाने विजयी

ठाणे – कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १ लाख ५९ हजार ६० मतांनी विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना १ लाख २० हजार ७१७ इतक्या फरकाने…

महायुतीची लाट; मविआची वाट महायुती २३० मविआ ४६ इतर १२

जनतेच्या न्यायालयात एकनाथ शिंदे, अजित पवार जिंकले   स्वाती : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे मविआची अक्षरशा वाट लागली. भाजपाप्रणित महायुतीने तब्बल २३० जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीला जेमतेम ४६ जागां…

इंधनावरील परावलंबन का वाढतेय?

सरकारचे तेलाच्या बाबतीतले विदेशावरील अवलंबित्व वाढत चालले आहे. त्याच वेळी सार्वजनिक तेल कंपन्यांची परिस्थिती खालावत आहे. चालू वर्षी भारताने 88.2 टक्के तेल आयात केली. मागील वर्षी हे प्रमाण 87.6 टक्के…

मुळात आपण विसरतोच का…

घरातून आपल्याला काही तरी आणायला सांगितलेले असते आणि आपण घरी परत आल्यानंतर त्याविधायी विचारले जाते तेव्हा आपण सहज ‘विसरलोच की’ असे म्हाणून जातो. नेमकी हीच गोष्ट शाळेत जाणारी मुले सुद्धा…

सीएनजीच्या दरात वाढीची शक्यता

येत्या काही दिवसांमध्ये सीएनजीचे दर वाढू शकतात. याचे कारण गॅस कंपन्यांना घरगुती कोट्यातील गॅसचा पुरवठा एक महिन्याच्या कालावधीत कमी करण्याचा सरकारचा निर्णय आहे. सरकारने आधी 16 ऑक्टोबर रोजी कपात केली…

जोरका धक्का…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे हरियाणा निकालाची पुनरावृत्ती आहे, असे प्रारंभी म्हणावे लागेल. सर्व मान्यवरांचे, अभ्यासकांचे तर्क-वितर्क हरियाणामध्येही काँग्रेसचे सरकार येण्याचे चित्र मांडत असताना प्रत्यक्षात भाजपाने बाजी मारली. अगदी त्याचप्रमाणे…

 ठाणे व मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी कटिबद्ध – प्रताप सरनाईक

 प्रताप सरनाईक हे १ लाख ९ हजार ११६ मताधिक्यांनी विजयी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून आला. ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांनी आपल्या मागील १५ वर्षाचा कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा जनाधार अधिक बळकट झाला आहे. कॅशलेस हॉस्पिटल, ग्रंथालय, संगीत गुरुकुल, तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, टोगो वॅन, मेट्रो प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत. शिवाय, कोविड-१९ च्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला. यावेळी सरनाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या प्रचारादरम्यान, त्यांनी मतदारांसमोर विकासकामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. विजयानंतर सरनाईक यांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की, “हा विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे, तसेच यापुढे सुद्धा ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार आहे.” आगामी काळात नवीन रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर त्यांचा भर राहणार आहे. प्रताप सरनाईक यांचा हा विजय ठाण्यातील राजकारणातील त्यांची ताकद अधोरेखित करणारा आहे. चौथ्यांदा निवडून येणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा विजय मानला जात आहे.

मंगल प्रभात लोढा यांना पडलेल्या मतांची टक्केवारी मुंबईत सर्वाधिक!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांचा दणदणीत माताधिक्य घेऊन विजय झाला आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्रात एकूण १३७९११ इतके एकूण मतदान झाले असून,…

देवेंद्र फडणवीस यांना मोहित कंबोज यांनी उचलून साजरा केला विजयाचा आनंद,

मुंबई : महाराष्ट्रात भाजपासह महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. २०० हून अधिक जागा महायुतीने जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मोहीत कंबोज यांनी उचलून घेतलं होतं. तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उचलून…