माहितीच्या अधिकारातून विकासाला चालना
केंद्रिय माहितीचा अधिकार-२००५’ या कायद्याला पाहता- पाहता १९ वर्षे उलटून गेली. हा कायदा भारतीयांसाठी मूलभूत कायदा म्हणून पारित झाला असला तरी त्याचा प्रचार म्हणावा तसा अजूनही झालेला नाही. या कायद्याने…
केंद्रिय माहितीचा अधिकार-२००५’ या कायद्याला पाहता- पाहता १९ वर्षे उलटून गेली. हा कायदा भारतीयांसाठी मूलभूत कायदा म्हणून पारित झाला असला तरी त्याचा प्रचार म्हणावा तसा अजूनही झालेला नाही. या कायद्याने…
हिंदी चित्रपट सष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक, पटकथाकार श्याम बेनेगल यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. १४ डिसेंबर १९३४ रोजी हैद्राबाद येथ त्रिमुलागिरी येथे जन्मलेले श्याम बेनेगल हे हिंदी…
पान १ वरुन महिला आणि मुलींवरील अत्याचारांची यादी खूप मोठी आहे. हाथरस, कोलकाता, बदलापूर, मणिपूर आदींपासून पुण्यातील बोपदेव घाटातील घटनांपर्यंतची सरत्या वर्षातील यादी समाजातील वाढती हसक प्रवृत्ती दाखवणारी ठरली. वेगवेगळ्या…
सीरियामधील बंडखोरांनी वायव्येकडील इडलिबमधील तळावरून अचानक मोहीम सुरू केली आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची जुलमी राजवट संपुष्टात आली. त्यांच्यामुळे सीरियात गृहयुद्ध सुरू झाले, त्यात पाच लाखांहून अधिक लोक मारले गेले…
आपल्या जगात खूप मोठी पर्वत आहेत ही माहिती प्रत्येकाला असणारच. परंतु वेगळी माहिती अशी की या पर्वतांच्या सोबतच जगात अनेक प्रचंड आकाराचे कृत्रिम पर्वत आहेत आणि त्यांचीच माहिती आज घ्यायची…
पान ४ वरुन एकाच वेळी अनेक ठिकाणी संघर्ष सुरू असल्यामुळे जग अधिकाधिक विकेंद्रित होत असल्याचे तीव्रतेने जाणवले. 2024 मध्ये राजकीय हसाचारात 27 टक्के वाढ झाली. त्याची तीव्रता आणि वारंवारताही वाढली.…
ताज्या निकालांनी उडवून दिलेली रणधुमाळी काहीशी शमल्यानंतर आता नव्या सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल औत्सुक्य असणे स्वाभाविक आहे. आज राज्यापुढे अनेक कळीचे प्रश्न असून त्यांची तड कशी लावली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार…
पान १ वरुन आरोपांखाली न्यू टाऊन पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांना अटक केली. त्याच्या अटकेवरून पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अराजक निर्माण झाले. गोळीबारात अनेक कार्यकर्ते ठार झाल्याने माजी पंतप्रधान…
उद्योजक गौतम अदानी यांनी अमेरिकेतील काम मिळवण्यासाठी लाच दिल्याच्या कथित आरोपावरून काँग्रेसने गेल्या 15 दिवसांपासून संसदेच्या कामकाजात अडथळे आणले आहेत. या शहाला काटशह म्हणून भारतीय जनता पक्षाने जॉर्ज सोरोस आणि…
आतापर्यंत धर्माच्या नावावर झाले-गेले मुद्दे विसरून जावे.परंतु आता धर्माच्या नावावर नवीननवीन मुद्दे उपस्थित करून हिंदू -मुस्लिमांमध्ये कटुता निर्माण करणे योग्य नाही.यामुळे कट्टरतावाद निर्माण होवून संघर्षाची चिंगारी केव्हाही भडकु शकते व…