Category: विशेष लेख

सोशल मीडियावरही आयपीएलचा फिव्हर !

विशेष श्याम ठाणेदार आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे हे सतरावे वर्ष आहे. सलग सतरा वर्ष आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारी आयपीएल ही जगातील एकमेव क्रिकेट लीग आहे. गेली सतरा वर्ष केवळ…

टाटा समूह देशभरात चार्जिंग स्टेशन उभारणार

‘टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ने ‘शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि.’ या कंपनीबरोबर भागीदारी करार केला आहे. त्यामागे देशभरात चार्जिंग स्टेशन्स उभी करण्याचा विचार आहे. या योजनेसाठी टाटा समूहाची कंपनी ‘टाटा…

प्रत्येक भावात राम

रामनवमी विशेष उर्मिला राजोपाध्येे रामनवमीच्या यंदाच्या उत्सवाला रामजन्मभूमीवर अतिशय देखणे मंदिर उभे राहण्याची आणि रामलल्ला आपल्या मूळ स्थानी विराजमान झाल्याच्या मंगलमय प्रसंगाची पार्श्वभूमी आहे. राम भारताच्या मातीमध्ये सामावलेला आहेच, पण…

वाहनांवर नियंत्रण आणायला हवे

विशेष श्याम ठाणेदार साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी जोरदार वाहनांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. गुढीाडव्याच्या दिवशी ७ हजार ३३६ इंधनावरील वाहने, १३७ इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्याची नोंद…

विकासाच्या वाटेतले अडथळे

परामर्ष हेमंत देसाई राष्ट्रीय सािं‘यकी कार्यालयाने चालू वर्षात आर्थिक विकासाचा दर ७.६ टक्के असेल, असे म्हटले असले तरी अर्थमंत्र्यांना आठ टक्क्यांच्या पुढे असेल, असे वाटते. देशाला ‘समृद्ध भारता’च्या दिशेने घेऊन…

सत्ताधारी टिकेच्या केंद्रस्थानी

पैलू भागा वरखडे लोकशाही मूल्यांचे नीट पालन न होणे, विविध शासकीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप, दंडेलशाही आकार घेणे हे टाळण्यासाठी देशात सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. मात्र आज देशात तशी परिस्थिती नसून…

‘कोचिंग नेशन’चे वास्तव

दखल वैष्णवी कुलकर्णी ताज्या पाहणीमध्ये शिकवणी वर्गाचा व्यवसाय किती विस्तारत आहे आणि त्यात विद्यार्थी तसेच पालकांची कशा प्रकारे फसवणूक होते, याचे भयावह वास्तव समोर आले आहे. त्यातून आपला देश ‘कोचिंग…

तीन राज्ये गाठतील एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

भारत सध्या आर्थिक आघाडीवर उत्तम काम करत आहे. जागतिक रेटिंग एजन्सी तसेच जगातील अनेक देशांचा भारताच्या आर्थिक प्रगतीवर पूर्ण विश्वास आहे. आर्थिक प्रगतीच्या या वाटचालीत देशातील राज्यांचेही मोठे योगदान आहे.…

संत-महापुरुषांच्या विचारांत भेसळ करण्याचे षडयंत्र ओळखा

विशेष राजेंद्र साळसकर ह.भ.प. शामसुदर महराज सोन्नर यांचे आवाहन संत आणि समाज सुधारकांनी वैचारिक मशागत केल्यामुळेच महाराष्ट्रात सुधारणावादी चळवळी रुजल्या, महापुरुष घडले. देशाला वैचारिक दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले पण…

करु या महामानवाचे पुण्यस्मरण

विशेष लेख प्रा. अर्जुन डांगळेे देश लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या साजरीकरणात मशगुल असताना जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे पुण्यस्मरण अनेक बाबींकडे लक्ष वेधून घेणारे ठरेल. डॉ. आंबेडकरांनी नेहमीच अन्न,…