Category: विशेष लेख

सावरकर मुस्लीमविरोधी व जातीयवादी नव्हतेच!

माझे रत्नागिरी येथील ९६ वर्षाचे वयोमान असलेले ज्येष्ठ मित्र बाळ पाटणकर यांच्याशी आज सकाळीच बोलणे झाले. आवाज अत्यंत खणखणीत आणि आत्मियतेचे बोलणे हे त्यांचे स्वभाववैशिष्ठ्य आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया…

८६ लाख लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या!

‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ‌‘ई केवायसी‌’ प्रक्रियेनंतर या योजनेचा डिसेंबरचा लाभ मिळालेल्या महिलांची संख्या 86 लाखांनी घटली आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला ‌‘मुख्यमंत्री माझी…

गझल सम्राट ; पंकज उधास

आपल्या मलमली आवाजाने गझल गायकीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे संगीत रसिकांचे आवडते गझल गायक पंकज उधास यांचा आज दुसरा स्मृतिदिन. दोन वर्षापूर्वी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पंकज उधास यांचे वयाच्या…

सावरकरांच्या विचारांचे सार शोधताना…

आजच्या पिढीसाठी सावरकरांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे जातिभेदाचे समूळ उच्चाटन. केवळ बाह्य व्यवहार बदलून चालणार नाही. मनात रुतलेली जात नष्ट करावी लागेल, असे ते म्हणत. व्यवसाय आणि रोटी-बेटी व्यवहारातील बंधने…

मानवी रोबो दारात आलाय…

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि त्याअगोदर घरातील कामे घरचे पुरुष आणि महिला मंडळी करीत असत. केवळ काही कामासाठीच मोलाने काम करून घेतले जात असे. परंतु जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा डंका वाजू…

व्हॉट्सअप वाढदिवस!

आजचे युग हे सोशल मिडियाचे युग आहे आणि या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक मेसेजिंग ॲप्लिकेशन आहेत आपणही दररोज अनेक मेसेजिंग ॲप्लिकेशनचा वापर करतो. या मेसेजिंग ॲप्लिकेशनमध्ये सर्वाधिक…

कर्जउभारणीचा वाढता बोजा

भारत आज जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, संरक्षणक्षमता, सामाजिक कल्याण योजना आणि जागतिक स्तरावर वाढता प्रभाव या सर्व बाबींमुळे देशाच्या विकासाचा वेग अधोरेखित…

नैसर्गिक वारशाचे संरक्षण आवश्यक

नैसर्गिक वारशाचे संरक्षण आवश्यक पृथ्वीवरील जीवन आपल्या कल्पनेपेक्षा खूपच गुंतागुंतीचे आणि गूढ आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी महान स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांनी प्रत्येक सजीव वस्तू ओळखण्याचा आणि त्यांना नावे देण्याचा…

ट्रम्प यांची मुजोरी कायम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत तसेच अर्थतज्ज्ञांनी वारंवार थपडा लगावूनही त्यांच्यात काही फरक पडताना दिसत नाही. न्यायालयाच्या निकालावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर…

महान स्वातंत्र्य सेनानी राणी चेन्नमा

इंग्रजांनी आपल्या देशावर सुमारे पावणे दोनशे वर्ष राज्य केले. या पावणे दोनशे वर्षांत त्यांनी आपल्यावर अनेक अन्याय अत्याचार केले. इंग्रजांच्या याच अन्याय अत्याचाराच्या विरोधात लाखो ज्ञात अज्ञात देशभक्त बांधवांनी लढा…