Category: विशेष लेख

कौशल्याची दीडशे वर्षे…

कौशल्य म्हणजे काय हे बघायचे असेल तर आपल्याला या दीडशे वर्षे सुरु असलेल्या एका जपानी कारखान्यात जावे लागेल. आजही या कारखान्यात सगळे काम कारागीर आपल्या हातांनी करतात आणि त्यात जी…

क्रांतिकारकांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे

आज १७ फेब्रुवारी, स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल क्रांतिकारक तसेच क्रांतिकारकांरांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे यांचा स्मृतिदिन. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी लाखो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले त्यात वस्ताद लहुजी…

बांगला देशातील महिलांचे राजकीय शहाणपण

बांगला देशच्या निवडणुकीत तिथल्या जनतेने स्थैर्याला कौल दिला आहे. हसीना यांचे सरकार घालवण्यास जबाबदार असलेल्या मूलतत्तववादी पक्षांना बाजूला ठेवून त्यातल्या त्यात थोड्या बऱ्या आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या पक्षाच्या हाती सत्ता…

या देशात आता हिंदूंनी पक्षभेद विसरून संघटित व्हायलाच हवे

या देशात हिंदू जोवर संघटित होणार नाहीत तोवर हिंदूंच्या बाबत असेच होणार आहे, असे विधान केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी. त्यांच्या या विधानाला संदर्भ…

डिजिटल प्रतिकृती हे उद्याचे आभासी वास्तव

डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी प्रतिनिधित्व तयार करते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्र आणि वास्तविक जगाचे एकत्रिकरण होऊन डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एक अपरिहार्य साधन म्हणून उदयाला…

सौंदर्याची खाण, बॉलिवूडची शान; मधुबाला

आज १४ फेब्रुवारी, बॉलिवूडची मर्लिन मनरो, सौंदर्याची खाण, बॉलिवूडची शान, चित्रपट सृष्टीतीलच नव्हे तर भारतातील सर्वात सुंदर महिला असे जीचे वर्णन केले जाते त्या मधुबाला यांचा आज जन्मदिन. आज त्यांची…

व्हॅलेन्टाइनला केसांचा पुंजका…

व्हॅलेन्टाइन दिवस हा भारतीय नसला तरी प्रेम हा विषय मात्र जागतिकच नाही तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील सोनेरी-चंदेरी क्षणांचा सोबती असतो आणि त्यामुळेच कदाचित नव्या पिढीने प्रेमासाठी या दिवसाचा पाठपुरावा केला…

खरी पत्रकारिता संपून भाटगिरी सुरू होते आहे का…?

काल समाजमाध्यमावर पत्रकारांच्या एका समूहात एका पत्र परिषदेचे निमंत्रण प्रसारित केले होते. त्यात कोणाची आणि कोणत्या विषयावर पत्र परिषद हे तर नमूद केले होतेच, पण शेवटी पत्र परिषद संपल्यावर सर्वांना…

कॉपीची कुप्रथा

आपल्याकडे फेब्रुवारी – मार्च हा परीक्षांचा काळ असतो. या महिन्यात परीक्षा पार पाडण्याची जणू परंपराच आहे. दहावी – बारावी या बोर्डाच्या परीक्षा याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय,…

भ्रष्टाचार: दहशतवादाचे अदृश्य केंद्र-डॉ. सुधांशु यादव

दहशतवाद ही केवळ बंदुका आणि बॉम्बची भाषा नाही; ती समाजाच्या मुळाशी लागलेल्या किडीची, अविश्वासाची आणि घृणेची अभिव्यक्ती आहे. वरवर पाहता दहशतवाद आणि भ्रष्टाचार हे दोन भिन्न गुन्हे वाटू शकतात, परंतु…