Category: विशेष लेख

सत्ताधारी टिकेच्या केंद्रस्थानी

पैलू भागा वरखडे लोकशाही मूल्यांचे नीट पालन न होणे, विविध शासकीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप, दंडेलशाही आकार घेणे हे टाळण्यासाठी देशात सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. मात्र आज देशात तशी परिस्थिती नसून…

‘कोचिंग नेशन’चे वास्तव

दखल वैष्णवी कुलकर्णी ताज्या पाहणीमध्ये शिकवणी वर्गाचा व्यवसाय किती विस्तारत आहे आणि त्यात विद्यार्थी तसेच पालकांची कशा प्रकारे फसवणूक होते, याचे भयावह वास्तव समोर आले आहे. त्यातून आपला देश ‘कोचिंग…

तीन राज्ये गाठतील एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

भारत सध्या आर्थिक आघाडीवर उत्तम काम करत आहे. जागतिक रेटिंग एजन्सी तसेच जगातील अनेक देशांचा भारताच्या आर्थिक प्रगतीवर पूर्ण विश्वास आहे. आर्थिक प्रगतीच्या या वाटचालीत देशातील राज्यांचेही मोठे योगदान आहे.…

संत-महापुरुषांच्या विचारांत भेसळ करण्याचे षडयंत्र ओळखा

विशेष राजेंद्र साळसकर ह.भ.प. शामसुदर महराज सोन्नर यांचे आवाहन संत आणि समाज सुधारकांनी वैचारिक मशागत केल्यामुळेच महाराष्ट्रात सुधारणावादी चळवळी रुजल्या, महापुरुष घडले. देशाला वैचारिक दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले पण…

करु या महामानवाचे पुण्यस्मरण

विशेष लेख प्रा. अर्जुन डांगळेे देश लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या साजरीकरणात मशगुल असताना जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे पुण्यस्मरण अनेक बाबींकडे लक्ष वेधून घेणारे ठरेल. डॉ. आंबेडकरांनी नेहमीच अन्न,…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जलविषयक धोरण

दिन विशेष श्याम ठाणेदार विश्वरत्न महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३३ वी जयंती. आजच्याच दिवशी सण १८९१ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यप्रदेशातील महू या…

बाबा रामदेवांचे लोटांगणासन

वेध जनार्दन पाटील बाबा रामदेव यांच्याविरुद्ध कोविड-१९ च्या अ‍ॅलोपॅथी उपचाराविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अनेक राज्यांमध्ये खटले दाखल करण्यात आले. एव्हाना त्यांची माफीही कोर्टाने नाकारली. बाबा रामदेव आणि ‘पतंजली’ वादात अडकण्याची…

जिंदगी लंबी हो रही हैं…

खास बात स्वाती पेशवे अलिकडेच जाहीर झालेला ‘द लॅन्सेट’ चा अहवाल लक्षवेधी आहे. १९९० ते २०२१ या काळात भारतातील आयुर्मान आठ वर्षांनी वाढल्याचे तो सांगतो. अभ्यासात अशी बरीच सकारात्मक माहिती…

तहान लागली की विहीर…!

नोंद प्रा. अशोक ढगे पाणीबचतीसाठी सरकार करत असलेल्या घोषणा आणि जनतेची सरकारवर अवलंबून राहण्याची वृत्ती यामुळे पाणीविषयक संकटे कायम येत राहणार. सिमेंट काँक्रीटची जंगले उभी करताना ओढे, नाल्यांच्या आणि तलावांच्या…

अदानी समूह पुण्यात उभारणार डेटा सेंटर

देशातील दुसरा सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह महाराष्ट्रात पुणे शहरात डेटा सेंटर उभारणार आहे. त्यासाठी अदानी समूहाने जमीन खरेदी केली आहे. या उद्योगसमूहाने डेटा सेंटर बांधण्यासाठी फिनोलेक्स…