‘भावनादूत’
विशेष सलमान पठाण ‘पोस्टमन’… सोशल मीडिया यायच्या आधी ही व्यक्ति आपल्या आयुष्यात खूप महत्वाची होती. सकाळी मनी ऑर्डर घेऊन आला की पैसे आल्याचा आनंद आणि एखादी तार घेऊन आला की…
विशेष सलमान पठाण ‘पोस्टमन’… सोशल मीडिया यायच्या आधी ही व्यक्ति आपल्या आयुष्यात खूप महत्वाची होती. सकाळी मनी ऑर्डर घेऊन आला की पैसे आल्याचा आनंद आणि एखादी तार घेऊन आला की…
विशेष योगेश त्रिवेदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा दिवसांत तब्बल पाच विभूतींना भारतरत्न किताब जाहीर करुन इतिहासात अनोखा विक्रम नोंदविला आहे. आधी समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर मग माजी उपपंतप्रधान…
वाचक मनोगत मागील काही दिवसांत राज्यासह देशभरात उष्णतेची जीवघेणी लाट आली आहे. अनेक प्रांतातील तापमान आज अर्धशतक साजरे करू पाहत आहे. आजतागायत न अनुभवलेला उकाडा यंदा सहन करावा लागत आहे.…
विशेष श्याम ठाणेदार यावर्षीचा उन्हाळा हा आजवरचा सर्वात कडक उन्हाळा समजला जात आहे. यावर्षी सर्वच शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे काही शहरांचे तापमान तर ४२ ते ४५ अंशाच्या…
दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. वाढत्या सोन्या-चांदीच्या दराचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. सोन्या चांदीच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध असलेल्या कांचीपूरमच्या सिल्क साड्या महागल्या आहेत.…
विशेष श्याम ठाणेदार मागील आठवडा हा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी घातक ठरला कारण या आठवड्यात एका पाठोपाठ एक अशा अनेक दुर्घटना घडल्या आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली.…
पैलू शिवाजी कराळे मनमोहन सिंग पंतप्रधान तसेच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर दर वर्षी एक-दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले; परंतु दोघांनाही ते जमले नाही. आता राहुल गांधी केंद्र…
विशेष रमेश कृष्णराव लांजेवार पुण्यातील पोर्शे अपघाताची चर्चा सुरूच असतानाच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ दिनांक २४ मे २०२४ शुक्रवारला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने…
भोवताल श्याम ठाणेदार इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाची नुकतीच सांगता झाली. रविवारी झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने पॅट कमिन्सच्या सन राईजर्स हैद्राबादला अवघ्या…
विशेष योगेश त्रिवेदी १९७४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण आंदोलन झाले. अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून इंदिरा गांधी ओळखण्यात येत होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर इंदिरा गांधी वैफल्यग्रस्त झाल्या…