पतंगराव नव्हे रॉकेटराव !
महाराष्ट्रातील राजकारणात जवळपास तीस वर्ष आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमविणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री पतंगराव कदम यांची आज ८१ वी जयंती. ८१ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे…
महाराष्ट्रातील राजकारणात जवळपास तीस वर्ष आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमविणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री पतंगराव कदम यांची आज ८१ वी जयंती. ८१ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे…
राष्ट्रीय वन अहवाल २०२३ च्या माहितीनुसार वनक्षेत्राच्या बाबतीत देशासह राज्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक स्थितीत येवून ठेपली आहे.कारण देशात फक्त २१ टक्के व राज्यात फक्त १६ टक्के वनक्षेत्र शिल्लक असल्याचा खुलासा…
पूर्वी क्वचितच नजरेस पडणारे बिबटे आता सर्रास नागरी वस्तीत दिसू लागले आहेत. दररोज कुठे ना कुठे बिबट्याने घुसखोरी केल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचायला मिळतेच. पूर्वी फक्त ग्रामीण भागात दिसणारे बिबटे आता…
कोणतीही योजना राबवितांना त्याचा सखोल अभ्यास करायचा असतो व नंतर त्याची पडताळणी करून अमलात आणायची असते.परंतु सरकारने राजकीय हेतू लक्षात घेऊन निवडणुकीचे मोठे शस्त्र म्हणून लाडकी बहिण योजना अंमलात आणली…
तेलंगणामध्ये ‘मनी लाँड्रिग’च्या कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव के. टी. रामाराव यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी कविता दिल्ली दारू घोटाळ्यात अडकली…
मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभूर्ले…
पत्रकारिता ही कोहीनुरच्या हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आणि तलवारी पेक्षाही तीक्ष्ण धारधार मानल्या जाते आणि आहे. त्याचप्रमाणे पत्रकारिता ही जगाचा तिसऱ्या डोळ्याची भुमिका बजावीत असते.पत्रकारिता समाज घडविण्याचे व राष्ट्रहीत जपण्याचे मोठे माध्यम…
प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक ग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एका ज्ञानपीठ विजेच्या कवीवर लिहिलेल्या समीक्षणात्मक ग्रंथाला पुरस्कार मिळावा, यासारखा दुसरा चांगला योगायोग…
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ बाबत जगभरातली परिस्थिती अजूनही स्पष्ट नाही. ‘एआय’ जगाचा चेहरामोहरा बदलून टाकेल आणि कर्मचार्यांची गरज अर्धवट करेल असे फार पूर्वीपासून म्हटले जात आहे. भारतातही ‘एआय’ बद्दल अनेक…
मुंबई आणि परिसराच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरायला लागली आहे. गेले काही दिवस मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरली आहे याचा दुष्परिणाम नागरिकांवर…