या देशात आता हिंदूंनी पक्षभेद विसरून संघटित व्हायलाच हवे
या देशात हिंदू जोवर संघटित होणार नाहीत तोवर हिंदूंच्या बाबत असेच होणार आहे, असे विधान केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी. त्यांच्या या विधानाला संदर्भ…
या देशात हिंदू जोवर संघटित होणार नाहीत तोवर हिंदूंच्या बाबत असेच होणार आहे, असे विधान केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी. त्यांच्या या विधानाला संदर्भ…
डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी प्रतिनिधित्व तयार करते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्र आणि वास्तविक जगाचे एकत्रिकरण होऊन डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एक अपरिहार्य साधन म्हणून उदयाला…
आज १४ फेब्रुवारी, बॉलिवूडची मर्लिन मनरो, सौंदर्याची खाण, बॉलिवूडची शान, चित्रपट सृष्टीतीलच नव्हे तर भारतातील सर्वात सुंदर महिला असे जीचे वर्णन केले जाते त्या मधुबाला यांचा आज जन्मदिन. आज त्यांची…
व्हॅलेन्टाइन दिवस हा भारतीय नसला तरी प्रेम हा विषय मात्र जागतिकच नाही तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील सोनेरी-चंदेरी क्षणांचा सोबती असतो आणि त्यामुळेच कदाचित नव्या पिढीने प्रेमासाठी या दिवसाचा पाठपुरावा केला…
काल समाजमाध्यमावर पत्रकारांच्या एका समूहात एका पत्र परिषदेचे निमंत्रण प्रसारित केले होते. त्यात कोणाची आणि कोणत्या विषयावर पत्र परिषद हे तर नमूद केले होतेच, पण शेवटी पत्र परिषद संपल्यावर सर्वांना…
आपल्याकडे फेब्रुवारी – मार्च हा परीक्षांचा काळ असतो. या महिन्यात परीक्षा पार पाडण्याची जणू परंपराच आहे. दहावी – बारावी या बोर्डाच्या परीक्षा याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय,…
दहशतवाद ही केवळ बंदुका आणि बॉम्बची भाषा नाही; ती समाजाच्या मुळाशी लागलेल्या किडीची, अविश्वासाची आणि घृणेची अभिव्यक्ती आहे. वरवर पाहता दहशतवाद आणि भ्रष्टाचार हे दोन भिन्न गुन्हे वाटू शकतात, परंतु…
कबड्डीच्या विकासासाठी उत्तुंग भरारी घेतलेले शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांचे नाव भारत देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील अग्रक्रमाने नव्हे तर सर्वप्रथम घ्यावे लागेल असं त्यांचे व्यक्तिमत्व होतं.त्यांनी कबड्डीवर मनापासून…
राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्युमुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. धडाडीचा, कार्यक्षम आणि शिस्तबद्ध नेता म्हणून लौकिक असलेले अजित पवार आगामी काळात राज्याच्या राजकारणात…
दिल्लीसारख्या महानगरांमधून येणारी प्रदूषित हवा केवळ लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाही, तर हिमालयालाही संक्रमित करत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, शहरी भागातील वायू प्रदूषण सीमा ओलांडून हिमालयात पोहोचत आहे. हे सीमापार प्रदूषण…