‘एक्झिट पोल’चे भाकित
प्रत्येक निवडणुकीत ‘एक्झिट पोल’चे अंदाज चुकले, की त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जातात. या संस्था मार्केटिंगसाठी सुपारी घेऊन काम करतात, अशी टीकाही केली जाते. विविध वृत्तपत्र आणि माध्यमांशी संबंधित…
प्रत्येक निवडणुकीत ‘एक्झिट पोल’चे अंदाज चुकले, की त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जातात. या संस्था मार्केटिंगसाठी सुपारी घेऊन काम करतात, अशी टीकाही केली जाते. विविध वृत्तपत्र आणि माध्यमांशी संबंधित…
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. जनमताच्या दबावामुळे तर या प्रकरणातील सूत्रधारांना अटक करण्यात आली. असे असले, तरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष यांचा…
दिवसाचे चोवीस तास निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या हातात देश आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा प्रणित रालोआचे तिसरे सरकार सत्तेत आल्या नंतरच्या पहिल्याच…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम नोंदवणार आहेत. त्यांच्या नावाने हा विक्रम होताना त्या सामान्य जनतेच्या पदरात काय टाकणार आहे, याची उत्सुकता लागणे…
देशात 2006 मध्ये आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर आपत्ती निवारण कक्ष कार्यरत असतात. खारघर, हाथरस, दतिया, वैष्णोदेवी, मोरबी आणि आता प्रयागराजच्या घटनांच्या वेळी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथील जागतिक परिषदेला हजेरी लावून गुंतवणुकीचे अनेक करार केले. दरवर्षीच असे करार होत असतात. त्यातील किती गुंतवणूक प्रत्यक्षात होते आणि…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधाऱ्यांमधील कुरबुरी सातत्याने ऐकायला मिळत आहेत. प्रचंड असे बहुमत असतानाही हे घडत असल्यामुळे मतदारांना आश्चर्य वाटत आहे. अर्थात इतके मोठे बहुमत असल्यामुळे आणि सर्वांना सांभाळून,…
सरत्या सप्ताहात मुंबईत आणि महाराष्ट्रात अशा अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत ज्यांचे परिणाम भविष्यातील राजकारणावर दिसू शकतात. राज्याला आणि देशालाही हादरवून टाकणाऱ्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला ऐन संक्रांतीच्या दिवशीच…
कोणत्याही देशाची अर्थव्यवस्थेचा विकास, प्रगती होण्यासाठी युवा वर्गाचा हातभार असला पाहिजे, त्याबाबत दुमत नाही. भारतासारख्या देशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक असताना नोकरांचे वय वाढवणे, कामाचे तास वाढवणे यामुळे देशाच्या प्रगतीला…
एन आर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची स्थापना करून आयटी क्षेत्रात क्रांती केली. जगभरात त्यांच्या उद्योगाचा पसारा वाढला. पन्नास देशात तीन लाखांहून अधिक कर्मचारी इन्फोसिसच्या पदरी आहेत. मूर्ती हे अशा या…