Category: संपादकीय

तत्वशून्यतेची परीसीमा!

तत्वशून्यतेची परीसीमा! राजकारण हा घृणास्पद प्रकार असून हा बदमाशांचाच खेळ असतो अशी एक म्हण इंग्रजीत वापरली जाते. पॉलिटिक्स इज गेम ऑफ स्कौंड्रल्स! शुद्ध मराठी भाषेत ‘पाजी’. भाजपाचे प्रांताध्यक्ष रविन्द्र चव्हाण…

इथेही मित्र बनले शत्रू

इथेही मित्र बनले शत्रू गेली अनेक वर्षे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती प्रत्येक आघाडीवर एकत्र काम करायचे; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. त्यांच्यातील अविश्वासाची दरी इतकी रुंदावली,…

बदल ‌‘रिअल‌’ परिस्थितीमधला

भारताचे स्थावर मालमत्ता क्षेत्र ऐतिहासिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. बाजाराच्या अंदाजानुसार 2021 मधील दोनशे अब्ज डॉलर्सवरून हे क्षेत्र 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये जवळपास…

मागे वळून पाहताना…

मागे वळून पाहताना… २०२५ हे वर्ष आपला पसारा आवरुन निरोप घेत आहे. मात्र त्याच्या पोतडीत बऱ्या-वाईट स्मृतींचे मोठे गाठोडे आहे. हसू आणि अश्रूंचे गहिरेपण निमुटपणे सावरत अस्ताला जाताना ते काहीसे…

उद्योगक्षेत्र समेटाच्या प्रतिक्षेत

उद्योगक्षेत्र समेटाच्या प्रतिक्षेत देशातील सर्वात महत्त्वाचे वस्त्रोद्योग निर्यातदार राज्य म्हणून तामिळनाडूने निर्यातीमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. एप्रिल-सप्टेंबर 2024 मधील 3,975.04 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून याच कालावधीत यंदा ती 4,078.06 दशलक्ष…

‌‘एक्झिट पोल‌’चे भाकित

  प्रत्येक निवडणुकीत ‌‘एक्झिट पोल‌’चे अंदाज चुकले, की त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जातात. या संस्था मार्केटिंगसाठी सुपारी घेऊन काम करतात, अशी टीकाही केली जाते. विविध वृत्तपत्र आणि माध्यमांशी संबंधित…

महाराजांचाही ‘यू टर्न!’

  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. जनमताच्या दबावामुळे तर या प्रकरणातील सूत्रधारांना अटक करण्यात आली. असे असले, तरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष यांचा…

अर्थ गणिताची राजकीय मांडणी

  दिवसाचे चोवीस तास निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या हातात देश आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा प्रणित रालोआचे तिसरे सरकार सत्तेत आल्या नंतरच्या पहिल्याच…

अर्थमंत्र्यांपुढील आव्हाने

  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम नोंदवणार आहेत. त्यांच्या नावाने हा विक्रम होताना त्या सामान्य जनतेच्या पदरात काय टाकणार आहे, याची उत्सुकता लागणे…

चोख आपत्ती व्यवस्थापन शिकणार कधी?

देशात 2006 मध्ये आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर आपत्ती निवारण कक्ष कार्यरत असतात. खारघर, हाथरस, दतिया, वैष्णोदेवी, मोरबी आणि आता प्रयागराजच्या घटनांच्या वेळी…