Category: संपादकीय

निरोगी जीवनशैलीवर प्रकाशझोत

निरोगी जीवनशैलीवर प्रकाशझोत मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक समस्या नसून सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय विकासाशी थेट निगडित बाब आहे, हे या निष्कर्षांमधून अधोरेखित होते. अहवालातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे युवकांच्या…

राजकारण्यांची बुवाबाजी

राजकारण्यांची बुवाबाजी जगात ‘एपस्टीन’ आणि राज्यात ‘खरात स्टिंग’ अशी दोन प्रकरणा सध्या गाजत आहेत. एपस्टीन वरून लक्ष वळवण्यासाठी कदाचित युद्ध सुरू झाले असे मानणारे काही तज्ज्ञ आहेत.नासिकला पकडला गेलेला कॅप्टन…

विरोधकांनी संधी गमावली

विरोधकांनी संधी गमावली सध्या देशात आणि राज्यात नेहमीपेक्षा वेगळ्या विषयांवरुन वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. देशात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी सर्वसामान्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये आणि…

महत्वाच्या प्रकल्पाला पाठबळ

महत्वाच्या प्रकल्पाला पाठबळ भू-राजकारणाच्या पटावर ग्रेट निकोबार प्रकल्प केवळ आर्थिक योजना नसून राष्ट्रीय सुरक्षेचा भाग ठरतो, मात्र विकासाच्या या चमकदार आराखड्यामागे गंभीर प्रश्नही आहेत. ग्रेट निकोबार हे समृद्ध वर्षावन, प्रवाळभित्ती…

महागाई आणि वास्तव

महागाई आणि वास्तव भारताने आता महागाईचे नवे मोजमाप आणले आहे. उच्च-वारंवारतेचा डेटा (हाय फ्रिक्वेन्सी डेटा), ऑनलाइन व्यवहार, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील किंमती, डिजिटल पेमेंट्स यांमधून प्रत्यक्ष-वेळेतील किंमत बदल टिपणे आदींचा विचार आता…

मतदार याद्यांच्या शुद्धिकरणासाठी…

मतदार याद्यांच्या शुद्धिकरणासाठी… मतदार याद्यांच्या नियतकालिक पुनरावलोकनासाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये एक विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तथापि, या प्रक्रियेत अनेक अडथळे आहेत. मसुदा यादीतून नागरिकांना मोठ्या संख्येने…

संबंधांचा नवा टप्पा

संबंधांचा नवा टप्पा 17 वर्षांनंतर ब्रिटनमधून परतल्यानंतर खालिदा झिया यांचे चिरंजीव तारिक रहमान यांचे ढाक्यात जंगी स्वागत झाले. आता तेच पक्षाला ऊर्जितावस्थेत नेतील, हा विश्वास सार्थ ठरला आहे. बांगलादेशच्या जनतेने…

जाधवांना मळमळ कसली आहे…?!

जाधवांना मळमळ कसली आहे…?! विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले आणि पहिल्या दिवशीच्या कामकाजा बाबतच्या प्रथा आणि संकेतनांना बगल देऊन फक्त शोकप्रस्तावाचे कामकाज केले गेले. खरेतर त्याच दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त…

भविष्यवेधी परिषद

भविष्यवेधी परिषद भारताने नवी दिल्लीमध्ये 16 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‌‘इंडिया ॒एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’ या जागतिक स्तरावरील एका मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदचे आयोजन केले. त्यासाठी जगभरातून एआय…

इतिहास धरला वेठिला

इतिहास धरला वेठिला शिवाजी महाराजांनी आदिलशाही-मुघल सत्तेविरुद्ध लढून स्वराज्य उभे केले. दुसरीकडे टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. दोघेही वेगवेगळ्या काळातील, वेगळ्या भूभागातील आणि वेगळ्या राजकीय परिस्थितीतील शासक; तरी त्यांची…