Category: संपादकीय

नव्या पर्वाचे स्वागत करू या…

आज ४ जून २०१४, आज लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज समारोपाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या निमित्ताने देशात आज नव्या पर्वाचा…

तसली ‘स्मृती’ जाळूनच टाका !

पुराणातील वांगी चिवडून सध्याचे जीवनमान खराब कऱण्याचा नस्ता उद्योग काही मंडळी अलिकडे सुरु केलेला आहे. मनुस्मृती नामक प्राचीन ग्रंथामधील एक श्लोक एका अहवालातील एका प्रकरणाच्या सुरुवातीला वापरला गेला यावरून हा…

अडेलतट्टू धोरण..

लोकसभेचे महाराष्ट्रातील मतदान २० मे रोजीच संपलेले आहे. याच दरम्यान महाराष्ट्रात काही भागात विशेषतः मराठवाडा खानदेश आणि विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुके यात दुष्काळ पडलेला आहे. ही बाब लक्षात…

संघ विचारांचा विटाळ का…?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी ए द्वितीय वर्षाच्या इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांना परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी…

पवारांचे प्रतिमा भंजन !

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गाजलेले कृषीमंत्री शरदराव पवार यांच्या उत्तुंग प्रतिमेचे तुकडे पाडण्याचे काम त्यांच्याच एके काळच्या चेले-चपाट्यांनी जोरात सुरु केले असून महाराष्ट्र…

शरद पवारांनी बोध घेणे गरजेचे…

२ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी आपले काका आणि महाराष्ट्रातील जाणते नेते शरद पवार यांना जाहीर सोडचिठ्ठी दिली. तेव्हापासून काका आणि पुतण्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. त्यातील एक महत्त्वाचा…

हे नसते उपद्व्याप कशासाठी?

राजकारणात प्रतिपक्षाची उणीदुणी शोधणे आणि त्यांना नामोहरम करणे ही नेहमी चालतेच, नव्हे राजकारण करायचे तर ते क्रमप्राप्तच असते. अशी उणीदुणी शोधून प्रतिपक्षात भांडणे लावून देणे हे देखील एक महत्त्वाचे काम…

निकालात दडलंय तरी काय ?

पुढच्या रविवार पर्यंत देशातली सर्व ५४३ लोकसभा जागांसाठीचे मतदान संपलेले असेल आणि त्या नंतर दोनच दिवसांनी, दि ४ जून रोजी, या दोन महिने लांबलेल्या, सात टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल,…

उर्वरित महाराष्ट्रातही पाणी आहे…

महाराष्ट्रात पशुविज्ञान दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विद्यापीठ हे नागपुरात आहे. यातील मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे केंद्र हे नागपूरहून रत्नागिरी येथे कोकणात स्थलांतरित करावे अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय…

आचारसंहिता शिथिल करा…

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका तर संपल्या म्हणजेच मतदान आटोपले आहे.मात्र देशात अन्यत्र निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे अद्याप आचारसंहिता उठलेली नाही. महाराष्ट्रात काही…