दिवाळी नंतरचे प्रश्नचिन्ह
दिल्लीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असे जाहीर झाल्या बरोबर महाराष्ट्रात सर्वत्र राजकारणात चलबिचल सुरु झाली. ज्या क्षणी आयोग राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकींची घोषणा करतो, त्या क्षणापासून त्या राज्यात निवडणुकीच्या आदर्श…
