Category: संपादकीय

दिवाळी नंतरचे प्रश्नचिन्ह

दिल्लीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असे जाहीर झाल्या बरोबर महाराष्ट्रात सर्वत्र राजकारणात चलबिचल सुरु झाली. ज्या क्षणी आयोग राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकींची घोषणा करतो, त्या क्षणापासून त्या राज्यात निवडणुकीच्या आदर्श…

विकसित भराताचा स्वातंत्र्य दिन

पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकावतील तेव्हा तो एक ऐतिहासिक क्षण ठरेल. सलग अकराव्यांदा झेडा फडकावण्याचा मान मिळवणारे मोदी…

दूरगामी परिणाम करणारा निर्णय

पूर्वी एखादा निर्णय घेतला म्हणजे तो तसाच ठेवावा असे नसते, कालानुरूप त्यात बदल करावा लागतो, हे सर्वोच्च न्यायालयाने ताज्या निकालाने दाखवून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अशा एका निकालाने समानतेच्या दिशेनेही…

बंगाली गोर्बाचेव्ह

डाव्यांनी झापडबंदच असले पाहिजे, कामगारांच्या हिताचा त्यांनी विचार केला पाहिजे, उद्योजकांचे हीत आणि त्यांना पायघड्या घालायची काहीच गरज नाही, अशी मानसिकता पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळमधील डाव्यांची होती. उद्योगच आले…

कर्कश्श होणारी आव्हाने !!

येणाऱ्या निवडणुकांची चाहूल दररोज गडद होते आहे. आता राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरात तयारी सुरु केली आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी श.प. या दोन्ही पक्षांनी राज्यभरात यात्रा, सभा घेण्यास सुरवात…

ही होरपळ काय सांगते?

बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचे आरक्षण रद्द केल्याने 93 टक्के जागा नोकरभरतीसाठी खुल्या झाल्या होत्या. त्यामुळे आंदोलकांची प्रमुख मागणी मान्य झाली. पदाचा राजीनामा देऊन पंतप्रधान शेख हसिनाही परागंदा झाल्या. परिणामी,…

उद्धव ठाकरे भानावर या…!

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या चांगलेच खवळलेले दिसत आहेत. काल शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले. आता महाराष्ट्रात एक तर तू…

कोचिंग क्लासचा रोग…

दिल्लीत एका कोचिंग क्लास मध्ये पाणी शिरूर त्यात तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहाजिकच हे प्रकरण संसदेत चर्चिले गेले. यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी या कोचिंग क्लास…

आंबेडकरांनी ‘हा’ विचार निश्चित करावा…

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी सध्या देशात विविध राज्यांमध्ये विविध जाती जमाती आरक्षणासाठी…

आणबीबाणीचे वारंवार कुस्मरण भाजपाच्या अंगलटी येईल ?

संविधानाच्या हत्येचे पातक जर कुणाच्या माथी मारायचेच असेल तर ते काँग्रेसच्या माथी मारायला हवे, हा विचार जनतेच्या मनात ठसवण्यासाठी भाजपा नेत्यांनी आणीबाणीच्या काळ्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुरु केले आहे.…