Category: संपादकीय

दोस्त दोस्त ना रहा!

भारताचा एकेकाळचा अतिशय जवळचा मित्र असलेला आणि मध्य पूर्वेतील व्यापाराच्या दृष्टीने भारत ज्या देशात चाबहार बंदर विकसित करीत आहे, त्या इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतात मुस्लिमांचे हाल होत आहेत, असा आरोप…

आश्वासनपूर्तीच्या दिशेने; पण आव्हाने कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजेच एक देश एक निवडणूक असे आश्वासन दिले होते. त्यांच्या काळातील पहिल्या दोन सरकारांना हे आश्वासन पूर्ण करता आले नाही;…

मध्यावधीची चर्चा का?

बिहार हे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाते. येथून वाहणारे राजकीय वारे संपूर्ण देशाचे वातावरण बदलून टाकतात. केंद्रातील सध्याचे सरकारही बिहारच्या पाठिंब्यावर चालत आहे. सध्याच्या परिप्रेक्ष्यात बिहारच्या राजकारणाबद्दल बोलायचे झाले, तर…

आय सी 814 : भारतीय यंत्रणांचे ठळक अपयश

आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्या नंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होते आहे. विवध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात आपल्याकडून काय काय चुका…

लाडक्या बहिणीवरून महाभारत!

पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे म्हटले जात असले, तरी हे राजकारण्यांना लागू होत नाही. त्यांना मतांसाठी अनेक ठेचा खाव्या लागतात. रिझर्व्ह बँकेचा सल्ला डावलून फुकटच्या योजनांचा निवडणूक जिंकण्यासाठी भडीमार केलेली राज्ये…

पुन्हा झुंडशाही

गेल्या आठवड्यात पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी झुंडशाहीविरोधात वक्तव्य केले. सर्वोच्च न्यायालयानेही कायदा हातात घेण्याविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर लगेच कायदा हातात घेण्याच्या आणखी काही घटना घडल्या. सरकारने केलेल्या…

झुंडशाहीला खडे बोल!

संसदीय लोकशाही व्यवस्थेत कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांचे अधिकार ठरलेले असतात. घटनाकारांनी या तीनही मंडळाच्या कार्यकक्षा ठरवल्या आहेत. एखाद्या मंडळाने जरी आपल्या मर्यादा ओलांडून दुसऱ्याच्या अधिकारात अतिक्रमण केले,…

संकटाचे नवे ढग

संपूर्ण भारतीय उपखंडातील हवामान मॉन्सूनवर आधारित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रत्येक पैलूवर त्याचा खोल ठसा ऐतिहासिकदृष्ट्याही उमटलेला दिसून येतो. मॉन्सूनशी जमीन, आकाशय आणि समुद्राचा संबंध आहे. उन्हाळ्यात अरबी समुद्र आणि…

चुकीला माफी मिळेल ?

मालवणच्या किनाऱ्यावरील राजकोट या अगदी लहान किल्ल्यावर उभा केलेला छत्रपती शिवरायांचा 36 फुटी पुतळा अचानक कोसळल्यापासून, जे राजकीय वादळ महाराष्ट्रात उठले आहे, ते शमवण्यासाठी माफी मागून माफी मागण्याचे सत्र सुरु…

युक्रेन भेटीचे कवित्व !

युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा मार्ग नाही; संवादाचे दरवाजे खुले ठेवणे तसेच वाटाघाटी आणि शांततेच्या मार्गानेच युद्धातून मार्ग काढणे महत्वाचे आहे, हे नरेंद्र मोदी यांनी ताज्या युक्रेन दौऱ्यात पुन्हा बजावून सांगितले.…