अब तेरा क्या होगा कालिया ?
हरयाणात जसे जाटांचे प्राबल्य होते तसेच प्राबल्य महाराष्ट्रात मराठ्यांचे आहे. तिथे जाट पंचवीस टक्के आहेत, इथे तीस ते तेहेत्तीस टक्के मराठे आहेत, असे सांगितले जाते. त्यात कुणबी किती व मराठे…
हरयाणात जसे जाटांचे प्राबल्य होते तसेच प्राबल्य महाराष्ट्रात मराठ्यांचे आहे. तिथे जाट पंचवीस टक्के आहेत, इथे तीस ते तेहेत्तीस टक्के मराठे आहेत, असे सांगितले जाते. त्यात कुणबी किती व मराठे…
भारत आणि चीनमधील वाटाघाटी यशस्वी होत असल्याचे वृत्त अलिकडेच पुढे आले. न्यूयॉर्कमध्ये तसेच चीनमधूनही सीमेवर चीन माघार घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र गलवान खोऱ्यातून चीन माघार घेत असल्याचे सांगितले…
प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्का मिथुन चक्रवर्तीयांना जाहिर झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन. एका संघर्षाचा हा सन्मान असल्याचे आम्ही मानतो. बॉलीवूडच्या सुपरस्टार्समध्ये गणले जाणारे मिथुन संघर्षाच्या काळात अनेक रात्री मोकळ्या आकाशाखाली उपाशी झोपले. अविरत परिश्रमांनंतर…
मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल झाला याचा आनंद मानायचा, की ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा प्रणित केंद्र सरकारने हा दर्जा बहाल केल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होईल, याची चिंता करयाची असा एक खडतर प्रश्न…
शेतीमालाच्या धोरणाच्या बाबतीत धरसोडपणा सरकारला विधानसभेच्या निवडणुकीतही नडण्याची शक्यता आहे. कांदा जास्त असताना निर्यातबंदी, निर्यातशुल्कात वाढ असे आततायी निर्णय घेतले. वारंवार मागणी करूनही निर्यातबंदी हटवली नाही. गुजरात, कर्नाटकचा कांदा निर्यात…
बड्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीभोवतीचे वलय गेल्या काही वर्षांमध्ये काहीसे फिकट झाले आहे. कामाचा अतीताण आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक-शारीरिक त्रासाच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. अलिकडेच एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या…
श्रीलंकेच्या दिवाळखोरीनंतरच्या झालेल्या पहिल्याच अध्यक्षीय निवडणुकीत अनुरा कुमारा दिसानायके विजयी झाले. या देशात एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेले ते पहिले मार्क्सवादी नेते आहेत. श्रीलंका गेल्या दोन वर्षांपासून राजकीय आणि आर्थिक संकटाशी…
भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार अशी ज्यांची ख्याती व प्रचार केला जातो, त्या देवेन्द्र फडणवीस यांच्याच नागपूर जिल्ह्यातील कामटी विधानसभा मतदारसंघातील आमदराने असे काही तारे तोडले आहेत की भाजपाला…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपत मधल्या काळात जो दुरावा होता, तो कमी झाल्याचे सांगितले जात असले, तरी सरसंघचालक मोहन भागवत अधूनमधून जी कानटोचणी करतात, त्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय जनता…
भारताचा एकेकाळचा अतिशय जवळचा मित्र असलेला आणि मध्य पूर्वेतील व्यापाराच्या दृष्टीने भारत ज्या देशात चाबहार बंदर विकसित करीत आहे, त्या इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतात मुस्लिमांचे हाल होत आहेत, असा आरोप…