Category: संपादकीय

आणबीबाणीचे वारंवार कुस्मरण भाजपाच्या अंगलटी येईल ?

संविधानाच्या हत्येचे पातक जर कुणाच्या माथी मारायचेच असेल तर ते काँग्रेसच्या माथी मारायला हवे, हा विचार जनतेच्या मनात ठसवण्यासाठी भाजपा नेत्यांनी आणीबाणीच्या काळ्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुरु केले आहे.…

निवडणुकीचा विजयी हुंकार!

करायला गेलो एक, आणि झाले भलतेच अशी अवस्था शनिवारी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची झालेली दिसली!! या तिघांनी भाजपा बरोबरच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी…

राजकारणातील साधनशुचिता…

महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान झाले. निकाल लागला. महायुतीचे सर्व ९ उमेदवार जिंकले. मविआचे दोन उमेदवार जिंकले. पण यापेक्षाही चर्चेत राहीले भारतीय जनता पक्षाचे एक आमदार गणपत गायकवाड.…

बेचिराख गाझात शांतता कधी ?

बरोबर २७७ दिवसांपूर्वी इस्त्रायलने हम्मास बंडखोरांचा उच्छाद कायमचा संपवण्याचा विडा उचलला आणि गाझा पट्टीवर प्रचंड बाँबहल्ले् केले आणि नंतर तिथे थेट रणगाडेही घुसवून आक्रमण सुरु केले. गाझा पट्टीतील शहरे, गावे,…

भ्रष्टाचाराचे पूल

देशात डबल, ट्रिपल इंजिनांची सरकारे असली तरी त्यांच्या कामाची गती वाढण्याऐवजी सरकारमधील भ्रष्टाचाराच्या पुलांची उंची मात्र वाढत आहे. यापूर्वी ‌‘न खाऊँगा, न खाने दुंगा‌’ अशी घोषणा असली तरी भ्रष्टाचाराचे आरोप…

विरोधकांचे अशोभनीय वर्तन…

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होऊन त्याचा पहिला टप्पा नुकताच आटोपलेला आहे. संसदीय लोकशाहीत संसदेत किंवा विधिमंडळ मंडळात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन प्रमुख स्तंभ असतात. यात सत्ताधारी…

असे निलंबन चुकच…!

या आठवड्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच घटना घडली. कधी नव्हे ते विरोधी पक्षनेत्यालाच निलंबित करण्यात आले. त्या निलंबनावरून त्यामुळेच राजकारणही रंगलेले आहे. निलंबित झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते…

राहुल गांधींचे बेजबाबदार विधान

या देशात हिंदू समाज हाच हिंसक असून त्यामुळे देशात अशांतता निर्माण होते अशा आशयाचे विधान ज्येष्ठ काँग्रेसी नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या…

नव्या मुख्य सचिवांचे स्वागत..

महाराष्ट्राच्या नव्या मुख्य सचिव म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कालच मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा कार्यकाळ…

निवडणूक संकल्प !

राज्याचा दहावा आणि विधानसभा निवडणुकी आधीचा अखेरचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृह व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस या तिघांच्याही मनात लोकसभा निवडणुकीत झालेले…