गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत
मुंबई : अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. …
मुंबई : अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. …
सीबीआयकडून भ्रष्टाचाराचा खटला बंद नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर 2017 मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद करीत त्यांना क्लीन चीट…
गडचिरोली : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने तळ ठोकून बसलेल्या नक्षलवावाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. ऐन निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत…
बनासकांठा (गुजरात) : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वकिलाला अडकवण्यासाठी ड्रग्ज पेरल्याप्रकरणी गुजरात कोर्टाने ही शिक्षा जाहीर केली. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील…
नवी दिल्ली : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार गटाने उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितले…
रशियामध्ये नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष वालदिमिर पुतीन हे ८८ टक्के मते मिळवून सलग पाचव्यांदा विजयी झाले. २००० साली वालदिमिर पुतीन हे जेंव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले…
लांबच्या प्रवासात प्रवासी नेहमी जेवणाची ऑर्डर देतात; पण आता ट्रेनमधील स्वयंपाकाचा संपूर्ण नियमच बदलणार आहे. जून महिन्यापासून भारतीय रेल्वेच्या पँट्री कारमध्ये प्रवाशांसाठी जेवण तयार केले जाणार नाही. पँट्रीचा वापर गरज…
अन्यथा या निवडणुक सर्वेक्षणांवर कोणाचाच विश्वास राहणार नाही… लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात तर अर्ज भरण्याची तारीखही संपली आहे. असे असले तरी राज्यात सध्या दोन…
परामर्ष हेमंत देसाई युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन भारतात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या करारामुळे भारतातील आयटी सेवांची निर्यात वाढून कुशल मनुष्यबळाला परदेशात अधिक संधी प्राप्त होईल. येत्या सहा…