Category: होम

अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वकिलांची निदर्शने

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच परभणी मधील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा, न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या संविधान रक्षक,कायद्याचा विद्यार्थी शहीद सोमनाथ…

नागपूर – महाराष्ट्र राज्याचे सहकार गृहनिर्माण गृह ग्रामीण खणीकर्म शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे अभिनंदन करताना मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य गृहवित्त महामंडळाचे संचालक प्रकाश दरेकर सोबत…

सीएसएमटी-कल्याण लोकलमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवाशांचा गोंधळ

कल्याण : मुंबई सीएसएमटी ते कल्याण लोकलमध्ये मंगळवारी दुपारी स्वयंचलित दर्शक यंत्रणेतून रेल्वे स्थानकांच्या चुकीच्या उद्घोषणा करण्यात येत होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. लोकल धावत होती कल्याणच्या दिशेने आणि…

कल्याणमध्ये सॅटीसच्या रॅम्पमुळे वाहतुकीत अडथळा

आठ दिवसांत अडथळे दूर करून रस्ता सुरु करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करणार युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर यांचा पालिका प्रशासनाला इशारा कल्याण : कल्याण पश्चिम स्मार्ट सिटी अंतर्गत…

नाताळासाठी बाजार सजले

ऑनलाईन बाजारपेठांमध्ये विशेष सवलती ठाणे : नाताळ सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील बाजारपेठा तसेच ऑनलाईन बाजारपेठांमध्ये नाताळ सणांशी निगडित असणाऱ्या विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. या…

गाई-म्हैशींच्या दूधाचे प्रमाण वाढविण्यासाठी संप्रेरकांचा वापर

ठाणे : भिवंडीतील अवैधरित्या संप्रेरकांचा (हार्मोन) वापर गाई-म्हैशींच्या दूधाचे उत्पादन वाढविण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारच्या दूधाचे सेवन केल्यास दृष्टिहीनता, गर्भपात, त्वचेचे आजार अशा गंभीर…

नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा

आरक्षणासाठी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा हरिभाऊ लाखे नाशिक : समाधानकारक पावसामुळे यंदा जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या धरणांमध्ये डिसेंबरच्या अखेरीस तब्बल ६२ हजार ५०३ दशलक्ष घनफूट म्हणजे ९५ टक्के जलसाठा आहे. मागील दुष्काळी वर्षाचा विचार…

तर मुंबई पोर्टमधील कंत्राटी कामगारांचा पगार पोर्ट प्राधिकरणाने द्यावा – सुधाकर अपराज

अनिल ठाणेकर मुंबई : पोर्ट प्राधिकरणाच्या वडाळा येथील पोर्ट प्राधिकरणाच्या वसाहतीमध्ये काम करणाऱ्या सफाई कंत्राटी कामगारांना सप्टेंबर २०२४ पासून गेले तीन महिने कंत्राटदाराने पगार न दिल्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे.…

विनाविलंब कामे पूर्ण करणे हाच सुशासन प्रशासनाचा महत्वाचा धागा – उमेश बिरारी

ठाणे : शासनाचा कारभार हा चांगल्या प्रकारे राबविणे म्हणजेच सुशासन प्रशासन. शासनाकडून प्रसिध्द होणारा किंवा अभ्यागतांकडून येणारा प्रत्येक सरकारी कागद हा काळजीपूर्वक वाचला की अनेक कामे सहज सोपी होतात. तसेच…

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

अशोक गायकवाड मुंबई : राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी…