महायुतीचे मंत्री अजुनही बिनखात्याचेच !
मुंबई : महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी उलटून ५ दिवस होऊन गेलेत तरी अद्यापही सर्व मंत्री बिनखात्याचेच आहेत. मंत्र्यांचे विभाग ठरत नसल्याने मंत्र्यांचे ना कामकाज ठरत आहेत… ना अधिकारी… खातेवाटप जाहीर होत नसल्याने विरोधकांकडून देखील तोंडसुख घेतलं जातंय……
