पत्रास कारण की….
प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना पत्र अकोला : खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून केले…
Maharashtra News
प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना पत्र अकोला : खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून केले…
अजित पवारांचा हल्लाबोल पुणे : 40 वर्ष एखाद्याच्या घरी येऊन ती परकी मानली जाते.. याचा विचार महिलांनी केला पाहिजे. वरिष्ठ (शरद पवार) तुम्हाला परकी म्हणत असतील तर तळपायाची आग मस्तकात…
मुंबई :ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे व्हॅक्युम क्लीनर आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील भ्रष्ट्राचारी शोधून आपल्या पक्षात ते ओढून घेत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणूक रोखे हा जगातील सगळ्यात…
मुंबई : अमरावतीत नवनित राणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राणांच्या विरोधात प्रहारच्या बच्चू कडूंनी उमेदवार उभे केला आहे. प्रहारच्या या उमेदवाराला आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने पाठींबा जाहीर…
यवतमाळ : अवघ्या महाराष्ट्रात निवडणूकीची धामधूम सुरु असतानाचा बळीराजाच्या आत्महत्येचे सत्र काही थांबात थांबत नाही. सततच्या नापिकीमुळे वाढत गेलला कर्जाचा डोंगर आणि आजारपणाला कंटाळून कर्जबाजारी शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना…
धाराशिव : उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिमध्ये आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात महाराष्ट्र विकास आघाडीची युवा ब्रिगेड प्रचारता उतरली होती. यात ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे,…
सांगली : सांगलीच्या रक्तातच बंड आहे, ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वाची आहे असे सांगत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांनी मंगळवारी सांगलीत जोरदार शयतीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांशी संवाद…
मुंबई : एल-निनाेचा प्रभाव ओसरून ‘ला-निना’च्या प्रभावाने देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागानेही साेमवारी चांगल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस हाेण्याची शक्यता आहे. ही…
नागपूर: भाजपचं संकल्प पत्र नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय करायचं ते संकल्पपत्रात मांडण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसेच काँग्रेसचा जाहीरनामा फेल आहे. ते कधीच आश्वासन पूर्ण करत…
६०० सुरक्षा जवानांनी केलं मतदान गडचिरोली : लोकशाहीतील सर्वात मोठ्या पर्वाला सुरुवात होण्यास आता केवळ चार दिवस उरले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात कर्तव्यपथावर असलेल्या सुरक्षा…