Category: महाराष्ट्र

Maharashtra News

सहलीसाठी उतरविला ८२ विद्यार्थ्यांचा विमा

 जरंडीच्या फुले विद्यालयात पालकाच्या संमतीसाठी बैठक सोयगाव : डिसेंबर महिना शालेय शैक्षणिक सहलीचा महिना आहे त्यासाठी मात्र गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, यांच्या परवानगी शिवाय पालकांची संमती आवश्यक केल्या मुळे शनिवारी जरंडीच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात पालकांच्या संमती साठी बैठक आयोजित करण्यात आली होती जरंडी च्या फुले विद्यालयाची २६ ते २९ या चार दिवसांच्या कालावधीत कोल्हापूरसह विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी एसटीला पालकांची संमती आवश्यक असल्याने ही बैठक घेऊन मुख्याध्यापक एस एन महाजन यांनी सहलीची माहिती दिली यावेळी त्यांनी पालकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांजवळ घरचे मोबाईल क्र देण्याचे सांगून पालकांची संमती घेतली दरम्यान एस टी ला विद्यार्थ्यांचा विमा आवश्यक असल्याने सोयगाव आगारने जरंडीच्या ८२ विद्यार्थ्यांचा विमा उतरविला आहे दरम्यान बैठकीत राजेंद्र वाघ,आर आर हनुमंते,श्रीमती सुजाता शिंदे आदींची उपस्थिती होती यावेळी उपसरपंच संजय पाटील, साईदास पवार दिलीप महाजन, आदींनी समस्या मांडल्या दरम्यान यावेळी बनेखा तडवी, अनिल महाजन, नंदू महाजन, अनिल जाधव,सांडू जाधव, विकास राठोड, ज्ञानेश्वर महाजन समाधान चव्हाण सोपान पाटील,अनिल पाटील,आदींसह पालकांची उपस्थिती होती. 000

‘भुजबळांनी तर पंतप्रधान व्हावं’

 माणिकराव कोकाटेंचा टोला हरिभाऊ लाखे नाशिक -सरकार स्थापन होऊन ४ दिवस झालेत, दम तर काढला पाहिजे. छगन भुजबळांना जे वाटतं ते त्यांनी मागावे. मला वाटतं भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावे. मला काय…

संसद चालवायची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची – सुप्रिया सुळे

पुणे : संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावे लागेल की, यावेळी संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यात सरकार अपयशी ठरले आहे,…

वाल्मिक कराडसह आरोपींवर मोक्काची कारवाई होणारच !

नागपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. हत्या प्रकरणातील आरोपी कोणाशीही संबंधित असतील तरी…

कांदा दर गडगडल्याने शेतकरी संतप्त

हरिभाऊ लाखे नाशिक : अवघ्या काही दिवसात कांद्याचे दर क्विंटलला दोन हजार रुपयांनी गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा…

जरंडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत निबंध स्पर्धा;-ग्रामपंचायतीचा पुढाकार

छायाचित्र ओळ-जरंडी जिल्हा परिषदेच्या शाळेत निबंध स्पर्धा घेतांना सोयगाव : जरंडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बुधवरी (ता.१८) दुपारी दोन वाजता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत पाचवी ते आठवी या गटात…

बीडमध्ये राजकीय आशिर्वादाने सुरु असलेल्या गुंडगिरीचा बिमोड करा;

बीड घटनांमागे हात असलेल्या मंत्र्याला बाहेर करा. काँग्रेसचे नाना पटोले यांची मागणी केतन खेडेकर परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव,…

रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित-रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी :महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष…

रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित-रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्य महिला आयोगाच्या…

भुजबळांनी सत्तेतच राहावं

समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सुर हरिभाऊ लाखे नाशिक: मंत्रिपद नाकारण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. नागपुरात सुरु असलेलं विधिमंडळाचे अधिवेशन सोडून भुजबळ सोमवारी रात्री नाशिकमध्ये…