शुद्ध हवेसाठी गोरगाववासियांची धडपड
मुंबई : मुंबईत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे आणि तो का याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याचे मत व्यक्त करून…
Mumbai news
मुंबई : मुंबईत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे आणि तो का याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याचे मत व्यक्त करून…
मुंबई : लाडकी बहीण योजना राज्याच्या विधानसभा निवडणुकीत खूप गाजली हे जरी खरे असले तरी गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे तसेच स्तनदा मातेचे आरोग्य सुधारावे व त्यांना सकस पोषण…
मुंबई : येथील एसएनडीटी. महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि समाज कार्य विभागाने समाजकार्य विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेले पाच दिवसीय ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव…
मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. मुंबईवर गुरुवारी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. धुक्यामुळे सकाळीच संध्याकाळ झाल्यासारखा वाटू लागलं होतं. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हळूवार वारा आणि आर्द्रतेमुळे प्रदूषकांचं विसर्जन होऊ शकलं…
क्राँग्रेसची नवी त्रिसुत्री बेळगावी : क्राँग्रेसने पुढील दोन वर्षासाठीचा रोडमॅप आखला आहे. यापुढे २७ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान ही कांग्रेसची त्रिसुत्री…
बीड : मस्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी रोज नवनवे खुलासे येत आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँण्ड असणारा वाल्मिकी कराड उर्फ आकाच्या रोज नव्या सुरस कथा एकायला येत आहेत. त्यात आज…
मुंबई: मुंबईतील अपघातांची मालिकांचे सत्र सुरुच आहे. आज घाटकोपरमध्ये एका भरधाव टेम्पोने ६ जणांना चिरडले. मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपरमधील चिराग नगरात हा अपघात घडला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. टेम्पो…
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ठाणे : कुर्ला येथील बेस्टच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच आता ठाणे परिवहन विभागाच्या १५० टीएमटी बसगाड्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वयित नसल्याचे समोर आले…
ठाणे : ग्रंथाली वाचक दिनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांसह ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाला तीन हजाराहून अधिक ठाणेकरांनी भेट दिली. तर, दोन हजार पुस्तकांची या प्रदर्शनात विक्री…