शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढणार
शरद पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन पुणे : गेली 56 वर्ष मी सुट्टी घेतली नाही, श्वासात श्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम करेल, असे भावनिक आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केले आहे. अजित पवारांनी…
trendlyne-news
शरद पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन पुणे : गेली 56 वर्ष मी सुट्टी घेतली नाही, श्वासात श्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम करेल, असे भावनिक आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केले आहे. अजित पवारांनी…
अकोला : भ्रष्ट्राचारी नेते आयात करण्यावरून भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची गोची केली आहे. संघाचा कार्यकर्ता हा त्याच्या वैचारिक मतांशी एकसंघ राहिला आहे. कधीकाळी भाजपनेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप…
मुंबई : राज्यातल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आज चिन्हांचं वाटप झालं असून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये प्रेशर कुकर तर परभणीमधून महायुतीच्या पाठिंब्यावर लढणारे रासपचे नेते महादेव जानकरांना शिट्टी हे चिन्ह मिळालं…
नागपुर : मनसेनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा द्यावा असे…
धाराशिवच्या शिवसैनिकांची ठाण्यात घोषणाबाजी ठाणे : धाराशिवची शिवसेनेची हक्काची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा अशा…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रणशिंग फुंकले अविनाश पाठक चंद्रपूर : येणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक ही स्थिर सरकार विरुद्ध अस्थिर सरकार अशी निवडणूक होते आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही देशाला स्थैर्याकडे…
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असलेला निकाल न मिळाल्यास राहुल गांधी यांनी राजकारणातून माघार घेण्याचा विचार करावा, असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत…
मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी व्हावे यासाठी काँग्रेसकडून दोन जागा वाढवून देण्याची ऑफर दिली होती. तरीही वंचितने प्रतिसाद न दिल्याने आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसहीत केंद्रात…
नागपुर : मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संजय राऊत…
दौंड : “जातीयवादी लोकांच्या हातात सत्ता आहे. ही सत्ता उखडून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची वेळ आलीय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार आहे. मोदींचे ऐकत नाही म्हणून…