लाडकी बहिण जोरात, गर्भवती महिला धोक्यात ;
बोरीवलीत महिलांची ससेहोलपट मुंबई : एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे…
बोरीवलीत महिलांची ससेहोलपट मुंबई : एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे…
– हजारो शिक्षक उपस्थित राहणार मुंबई – मुंबई, ठाणे, नवी मुंबई व आसपासच्या परिसरातील शिक्षकांचा राज्यस्तरीय स्नेह मेळावा ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०३:००…
वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांचे आदेश डोंबिवली :डोंबिवलीतील काही रस्त्यांवर सम, विषम तारखेप्रमाणे वाहने उभी करण्यास सुरूवात करा. काही रस्ते एक मार्गिका करा, मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये एकही…
– बाळाराम पाटील यांचे षडयंत्र – प्रवक्ता ऍड. प्रकाश बिनेदार पनवेल : शेकापचे बाळाराम पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार पत्रक वाटप करत आहेत, मात्र त्यांच्या या पत्रकावर माजी आमदार विवेक पाटील…
मनोहर शेठ भोईर यांना अटकेनंतर जामीन मंजूर – सेझ आंदोलन प्रकरणात माजी आमदारांसह ७ जण होते अटकेत राज भंडारी पनवेल : महामुंबई सेझविरोधात अखंड शिवसेनेने बेलापूर येथील कोकण भवन व…
हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हाती घेतले आहे. या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रकाश पेट्रोल पंप…
अशोक गायकवाड कर्जत : बदलत्या हवामानाने निर्माण केलेली आव्हाने पेलण्यासाठी संशोधन केंद्र अद्यावत करणे आवश्यक असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन…
रमेश औताडे मुंबई :ज्येष्ठ नागरिकांनी सतत सकारात्मक विचार करून आनंदी राहावं व बदलत्या काळात स्वतः बदल करून घ्यावा. ज्येष्ठांच्या आनंदासाठी ” सकारात्मक विचार ” हेच औषध आहे. जर काही समस्या…
ठाणे : बाळंतपणासाठी खाजगी प्रसूतीगृहात जाणं सर्वसामान्य कुटुंबासाठी खर्चिक असल तरी ठाणे सिव्हील रुग्णालयातील अद्यावत प्रसूतीगृह बाळांसाठी वरदान ठरत आहे. अत्यंत जोखमीच्या प्रसूती सुखरूप पार पडत असून, नुकतेच एका महिलेने…
नवी मुंबई : विधानसभा आचारसंहिता लागू करण्यात आली असून आचारसंहिता झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकबाजीमुक्त करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील फलक हटवण्यास…