जय बापू, जय भीम आणि जय संविधान !
क्राँग्रेसची नवी त्रिसुत्री बेळगावी : क्राँग्रेसने पुढील दोन वर्षासाठीचा रोडमॅप आखला आहे. यापुढे २७ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान ही कांग्रेसची त्रिसुत्री…
क्राँग्रेसची नवी त्रिसुत्री बेळगावी : क्राँग्रेसने पुढील दोन वर्षासाठीचा रोडमॅप आखला आहे. यापुढे २७ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान ही कांग्रेसची त्रिसुत्री…
नवी दिल्ली : केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये १५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील आयकरात सवलत मिळण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.. रॉयटर्सनं दोन सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडे मंदावलेल्या आर्थिक…
कल्याण – कल्याण येथील योगीधाम आजमेरा हाईट्समध्ये मराठी कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना खडकपाडा पोलिसांनी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात…
मनमोहन सिंगांच्या समाधीसाठी जागा द्या, काँग्रेस अध्यक्षांची पंतप्रधान मोदींना विनंती नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी…
बीड : मस्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी रोज नवनवे खुलासे येत आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँण्ड असणारा वाल्मिकी कराड उर्फ आकाच्या रोज नव्या सुरस कथा एकायला येत आहेत. त्यात आज…
मुंबई: मुंबईतील अपघातांची मालिकांचे सत्र सुरुच आहे. आज घाटकोपरमध्ये एका भरधाव टेम्पोने ६ जणांना चिरडले. मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपरमधील चिराग नगरात हा अपघात घडला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. टेम्पो…
पान १ वरुन सरत्या वर्षात भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात अनेक नवी जहाजे आणि पाणबुड्या समाविष्ट केल्या. ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस अरिहंत’सारख्या स्वदेशी विमानवाहू नौका, अणु पाणबुड्या भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात महत्त्वपूर्ण…
भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महान अर्थतज्ज्ञ, थोर विचारवंत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.…
भारतीय अर्थ व्यवस्थेला नवी दिशा आणि नागरिकांना नवी आशा देण्याचे ऐतिहासिक कार्य अर्थतज्ञ, अर्थमंत्री आणि पुढे देशाचे सलग दहा वर्षे पंतप्रधान राहिलेले परम आदरणीय डॉ मनमोहन सिंग यांनी केल्याचे आपण…
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ठाणे : कुर्ला येथील बेस्टच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच आता ठाणे परिवहन विभागाच्या १५० टीएमटी बसगाड्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वयित नसल्याचे समोर आले…