Author: bittambatami.com

आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली फ्लॅशमॉबद्वारे मतदान जागृती

ठाणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली,लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी रविवारी सायंकाळी विवियाना मॉल येथे पीडीसी इव्हेंट्स…

तर न्यायासाठी उपोषण करावे लागेल – मुर्तिकार विजय कवठकर

घरगुती कारखान्यातील श्री गणेश आणि देवीच्या मुर्त्यांचे  नुकसान ठाणे : धोकादायक इमारत तोडताना बाजूला असेल्या घराचे आणि  घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मुर्त्यांच्या झालेले नुकसान भरून न दिल्यास नाइलाजस्तव आमरण…

आणखी एक निष्ठावंत शिलेदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ ?

ठाणे : शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाला मोठा…

ऐकून घेऊ सगळ्यांचे…एक मत देऊ जबाबदारीचे…!

बचतगटातील महिलांची उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती ठाणे: ऐकून घेऊ सगळ्यांचे…एक मत देऊ जबाबदारीचे… महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो.…

उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांच्या उपस्थितीत मतदान हाच ‘हातभर तक्रारींचा बोटभर उपाय’ आहे, असा संदेश

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे विभागीय कार्यालयामार्फत स्थानिक जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास…

आयसीई बोर्डाचा १२ वी चा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला असून ठाणे येथील १२ वीच्या विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर होताच आनंद साजरा केला. (फोटो प्रफुल गांगुर्डे)

शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना !

उद्धव ठाकरेंची ठाण्यात डरकाळी अनिल ठाणेकर ठाणे : राजन केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना आपला अभिमान वाटत असेल. कारण ठाणे आणि शिवसेना यांचे…

मुस्लिम आरक्षणाची अफू

वेध जनार्दन पाटील कर्नाटकमध्ये आता मुस्लिमांना सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले जात आहे. काँग्रेसने सर्व मुस्लिमांना ओबीसी कोट्यात टाकून ओबीसी बनवले आणि या समाजातील आधीच्या लोकांना दिलेले आरक्षण…

आयुर्विमा पाॅलिसींचा परतावा आणि समस्या

विशेष राज भंडारी आयुर्विमा पॉलिसी काढल्यानंतर त्या विविध कारणांनी बंद पडतात. अशा पॉलिसींमध्ये भरलेल्या प्रीमियमचा लाभ घेण्याच्या उद्देशाने विमाधारक या पॉलिसी सरेंडर करतात. परंतु विमा कंपन्या जेव्हा त्यांना सरेंडर पॉलिसी…