Author: bittambatami.com

कोपरखैरणेमध्ये  विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर 19 बी भागातील एका खाजगी भूखंडावर झाडेझुडपे तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा असल्याने शहर स्वच्छतेला बाधा पोहोचत असून त्या ठिकाणी वाढलेल्या झाडाझुडुपांमुळे साप व इतर जनावरांचा वावर…

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे  यांची मुंबई,  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमातून लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक…

महाराष्ट्र दिनी राज्यातील शासकीय कार्यालयात एकाचवेळी ध्वजारोहण

मुंबई,: महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे 2024 रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुंबई, विभागीय मुख्यालये, जिल्हा मुख्यालये, उपविभागीय…

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – एस.चोक्कलिंगम

मुंबई, : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी…

प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे – मधू मंगेश कर्णिक

रमेश औताडे मुंबई : सर्वांनी न चुकता मतदान करा असे आवाहन करत,  प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे असे  स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जेष्ठ पत्रकार मधुकर…

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला करावे लागले ध्वजारोहण.

पत्रकार प्रकाश जाधव यांच्या संघर्षाला यश राजीव चंदने मुरबाड : मधील  सार्वजनिक बांधकाम विभाग 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 में रोजी आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करत नसल्याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित…

ध्यानधारना आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र आणणे आज काळाची गरज – डॉ. स्वामी शैलेंद्र सरस्वती

रमेश औताडे मुंबई : आपली भौतिक कार्ये आणि मनःशांती याची सांगड जगाला विविध संभाव्य  संकटापासून वाचवण्यासाठी कामी येणार आहे. त्यामुळे मानवाने विचारपूर्वक वागत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. असे विचार सद्गुरू…

‘दिवा रेल्वे स्थानकाचा कायापालट करणारे डॉ.श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील’-आदेश भगत

संतोष पडवळ ठाणे,  :  मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकाला एक अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. दिवा स्थानकातून दररोज अडीच लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मागील दहा वर्षात दिवा स्थानकाचा…

…तो खरा कामगार दिन

पैलू प्रा. अशोक ढगे दर वर्षी कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या प्रश्नांचा उहापोह होत असला तरी त्यांची स्थिती सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. उलटपक्षी, वाढती बेरोजगारी ही अनेकांपुढील मोठी समस्या आहे.…